Breaking News

महत्वाच्या बातम्या

अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले

रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …

Read More »

सेक्टर 13मधील बंद पंप सुरू

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची तत्परता नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त  – नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये शनिवारी (दि. 27) पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी सिडकोचे चारही पंप बंद अवस्थेत होते. प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे तेथे गेल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …

Read More »

माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली

कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्‍या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …

Read More »

पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा

यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, …

Read More »

महाराष्ट्र लुटणार्यांची चौकशी करणार

चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य कोल्हापूर : प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते …

Read More »

मरीन जोसेफच्या यशाची गाथा

भारतीय प्रशासनातील सेवेतून खूप मोठे काम करता येते. प्रशासकीय सेवेतून आपल्याला समाजाची सेवा करता येते, उत्तम जीवन जगता येईल, असा पगार व सुविधा मिळतात, मान-सन्मान आणि प्रसिध्दी आपोआप येते. शिवाय निवृत्तीनंतरही भविष्याची चिंता उरत नाही. हे सारे तर आहेच शिवाय खूप काही वेगळे आणि मोठे काम करता येऊ शकते. अनेक …

Read More »

फक्त तारीख बदलली…परिस्थिती तीच

26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी होऊन माथेरानमध्ये निसर्गाचे व येथील लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती 14 वर्षांनंतर होते की काय अशी भीती येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली होती.14 वर्षांनंतर पुन्हा 2019च्या 26 जुलैला अतिवृष्टी सुरू झाली व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. जसजसा पाऊस वाढत होता तसतशा जुन्या आठवणी …

Read More »

जलसाक्षरतेची गरज

गेल्या वर्षी नीती आयोगाच्या अहवालानुसार 600 दशलक्षपेक्षा जादा लोक उच्च टोकाच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे गेले असून दिल्ली, हैदराबाद, मंगळूर आणि चेन्नईसारख्या महानगरात आणखी एका वर्षात भूजल गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो पण हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. वाहून जाणार्‍या या पाण्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत …

Read More »

आशिष कुमारला सुवर्ण; भारताची आठ पदकांची कमाई

बँकॉक ः वृत्तसंस्था आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची …

Read More »