Breaking News

महत्वाच्या बातम्या

क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

‘आरटीआयएसी’मध्ये खेळाडूंना सुवर्णसंधी उलवे नोड : रामप्रहर वृत्त इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगू लागले असताना देशभरात क्रिकेट फिव्हर आहे. अशातच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरटीआयएससीचे एमडी परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आय थिंक स्पोर्ट्स …

Read More »

दोन वाहनांच्या धडकेत एक ठार दोन जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील दासगाव गावाजवळ रविवारी (दि. 7) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका ट्रकने टेम्पोला समोरुन ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला तर दोन प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दासगाव गावाजवळ रविवारी रात्री मुंबईकडे जाणार्‍या ट्रक  …

Read More »

मतदान केंद्रावर आता अत्यावश्यक सेवा उपलब्ध

अलिबाग : जिमाका हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय करण्यात आली आहे, तसेच तेथे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकादेखील नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 108 रुग्णवाहिकादेखील सहज उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. …

Read More »

नेरळ पूर्व भागातील नाला बिल्डर घशात घालतोय; पावसाळ्यात पाणी घरात घुसणार

कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व भागातील नैसर्गिक नाल्यात अक्षर बिल्डरकडून मातीचा भराव केला जात असून, त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचून राहणार आहे. त्या नैसर्गिक नाल्यावर असलेली मोरी (साकव) अधिक रुंद करावी अशी मागणी असताना, अक्षर बिल्डरकडून नाल्यामध्ये मातीचा डोंगर उभा करण्यात आला आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतदेखील याकडे दुर्लक्ष करीत …

Read More »

धोत्रेवाडीमधील आदिवासींचे पाणी फार्महाऊस मालकाला

कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरींपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खाजगी जमीन मालकाने आपल्या फार्महाऊसमध्ये कुंपण बंद केली आहे. दरम्यान, शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाऊस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत, मात्र त्या वेळी बाजूच्या …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

लातूर : प्रतिनिधी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुतीच्या जाहीर सभेच्या निमित्ताने मराठवाड्यातील औसा या शहरात एकत्र येत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे सकाळी 9.30 वाजता विराट सभा मंगळवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली …

Read More »

कर्जतमधील पेठ किल्ल्यावर सापडली ब्रिटिशकालीन तोफ

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यामधील कोथळी गड म्हणजेच पेठ किल्ल्यावर ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील एक तोफ गावकर्‍यांच्या माहितीवरून शोधून काढली. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या …

Read More »

माझ्या कुटुंबाने अनेक पंतप्रधान दिले, पण मोदींना तोड नाही!

भाजप नेते वरुण गांधींचे वक्तव्य नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधानपदी राहिले आहेत, पण जो सन्मान नरेंद्र मोदींनी देशाला मिळवून दिला आहे तो दीर्घकाळापासून कोणीही देशाला देऊ शकला नव्हता. हा माणूस केवळ देशासाठी जगत असून, देशासाठी ते आपले प्राण देतील,’ असे वक्तव्य गांधी कुटुंबीयांमधीलच एक सदस्य आणि …

Read More »

सानपाडा येथे 87 निरंकारी भक्तांकडून रक्तदान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, सानपाडा येथे रविवारी (दि. 7) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 87 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्याचबरोबर 52 युवकांची याच ठिकाणी मायनर थैलेसिमिया तपासणी करण्यात आली. संत निरंकारी रक्तपेढीचे डॉक्टर व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या चमूने रक्तपेढीचे प्रभारी …

Read More »

तळवळी आठवडी बाजाराला कुणाचे अभय?

तळवळी आठवडी बाजाराला कुणाचे अभय? नवी मुंबई : प्रतिनिधी दर गुरुवारी तळवळी येथे भरणार्‍या अनधिकृत आठवडी बाजाराला विविध घटकांचा विरोध असतानाही त्यावर घणसोली अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे काही घटकांनी प्रभाग समितीत आवाज उठवून, तर काहींनी पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत …

Read More »