Breaking News

महत्वाच्या बातम्या

रविवार ठरला ‘अपघात’वार; राज्यात तीन ठिकाणी नऊ जणांचा मृत्यू, 19 जखमी

नाशिक : प्रतिनिधी मनमाड, बीड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अशा तीन वेगवगेळ्या ठिकाणी रविवारी (दि. 24) झालेल्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू; तर 19 जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन आयशर टेम्पोंची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले; तर 14 जण जखमी झाले. अपघातात …

Read More »

बळीराजाला आर्थिक बळ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ एक कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा The Prime Minister, Shri Narendra Modi addressing at the launch of the PMKISAN scheme, at Gorakhpur, in Uttar Pradesh on February 24, 2019. गोरखपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) पंतप्रधान …

Read More »

परवडणार्या घरांना फक्त एक टक्का जीएसटी

नवी दिल्ली : आपल्या घराचे स्वप्न पाहणार्‍यांना जीएसटी परिषदेने एक सुखद दिलासा दिला आहे. घरांवर लागणार्‍या वस्तू आणि सेवा करात मोठी कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर; तर परवडणार्‍या (अ‍ॅफोर्डेबल) घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून थेट एक टक्का करण्यात आला आहे. …

Read More »

थोर पुरुषांची शिकवण आचरणात आणा -नगराध्यक्षा प्रीतम पाटील

पेण : प्रतिनिधी थोर पुरुषांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण केल्यास समाजात एकोपा व शांतता निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांचा आदर्श आपण अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नुकतेच येथे केले. पेण नगर परिषद हद्दीतील संत शिरोमणी रोहिदासनगर येथील हायमास्ट दिव्याचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार …

Read More »

कर्जत पं.स.कडून दिव्यांगांची हेळसांड

कर्जत : बातमीदार दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, मात्र कर्जतमध्ये घेण्यात आलेले शिबिर तालुक्यातील अपंग बांधवांसाठी डोकेदुखीच ठरले. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसला. त्यामुळे हे शिबिर गोंधळ शिबिर ठरले आहे.राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी 26 …

Read More »

रोह्यात प्रवासी जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच प्रवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात …

Read More »

पोलादपूरमध्ये झाली पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ‘मन की बात’

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील 32 टक्के शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्‍या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान …

Read More »

महिंद्र सीआयई कंपनीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी येथील महिंद्रा सीआयई कंपोझिट डिव्हिजन कंपनीच्या  सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील साले, तिलोरे व कोशिंबळे गावामध्ये 45 पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा सुमारे 1500 नागरिकांंना कायमस्वरूपी लाभ झाला असून, कंपनीने या पथदिव्यांच्या दोन वर्षांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

श्रीवर्धन : प्रतिनिधी सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या 65व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील भरडखोल, मामवली, गालसुरे येथील 100पेक्षा जास्त सेवकांनी त्यात सहभाग घेतला होता. सेवकांनी हाती घमेले आणि झाडू घेऊन रुग्णालय व परिसरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरघोस मतदान

मुरुड तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 24) शांततेत मतदान झाले. त्यापैकी आंबोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाले.  आंबोलीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या वेळी येथे शिवसेना विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे. आंबोलीमध्ये एकूण 2540पैकी 1930 मतदारांनी मतदान …

Read More »