महावितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक त्रस्त खालापूर : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली, खालापूरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरव्ही वीज बिल थकले की, जोडण्या तोडण्यात तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकार व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. खोपोलीच्या अनेक …
Read More »नागरिकांनी कचरा वर्गीकरण करावे
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार घनकचरा व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन आवश्यक आहे. दररोज कचरा निर्माण होत असतो. यामुळे ओला, सुका व घरगुती घातक पदार्थ अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांचे याकामी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने …
Read More »मासेमारीवरील बंदी उठूनही मुरूडमध्ये मासळी महागली; मच्छीमार हवालदिल
मुरूड : प्रतिनिधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरूडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या, मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरु …
Read More »जासईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा व कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 3) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळीशेठ, विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष …
Read More »वाचन म्हणजे स्वतःचा शोध
-शशिकांत सावंत (ज्येष्ठ पत्रकार) तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत …
Read More »केणी कुटुंबीयांनी साकारला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर विमानतळ नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये …
Read More »कर्जतमध्ये नऊ आदिवासी वाड्यांचा एक बाप्पा !!
कर्जत : बातमीदार हल्ली गावात, समाजात सर्रास गटतट पडून भांडण-तंटे होत असतात. आदिवासी वाड्यांमध्ये तर हे प्रमाण अधिक असते, पण कर्जत तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ आदिवासी वाड्या एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव अंतर्गत तब्बल 16 आदिवासी वाड्या आहेत. दररोज कष्ट करून …
Read More »रायगडात भातपिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव
अलिबाग : प्रतिनिधी वातावरणात होत असलेल्या बदलाचा भातपिकावर परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भातपिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, मात्र जुलै महिन्यात पावासाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली. …
Read More »रविवारी पुन्हा रंगणार भारत-पाक लढत
दुबई : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 3) सुपर-4चा महामुकाबला होणार आहे. याआधी उभय संघात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती रोमहर्षक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांना विरोधकांकडे कोणतेही उत्तर नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper