Breaking News

महत्वाच्या बातम्या

राजिपच्या 14 शाळांच्या दुरुस्तीला पनवेल महापालिकेची परवानगी

भाजपच्या पाठपुराव्याला अखेर यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या महापालिकेकडे हस्तांतरीत न केलेल्या 14 शाळांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती आवश्यक असल्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या शाळांना दुरुस्तीसाठी मागितलेली आवश्यक परवानगी महापालिकेने दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 …

Read More »

उरणमधील गोशीन रियू कराटेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

उरण : बातमीदार पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये 10 ते 12 जूनदरम्यान राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. त्यामध्ये उरणमधील गोशीन रियू कराटेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध वजनी गटामध्ये रोहित शरद घरत सिल्व्हर मेडल, शुभम परशुराम म्हात्रे ब्रॉन्झ मेडल, …

Read More »

महाडमधील पूरस्थितीचा प्रश्न जैसे थे

गेल्यवर्षी महाड तालुक्यात पुरोन आहाकार उडवला होता. सावित्री नदिला पूर आल्यामुळे  महाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरेले होते. महाड शहरात प्रचंड नुकसान झाले. दर पावसाळ्यात येणार्या पुरामळे महाडकरांचे नुकसान होते. त्यावर कायामस्वरूप उपाययेजना करण्याबात चार्चा झाल्या. त्यात सावित्री नदिमधील गाळ काढून तीचे ेपात्र खोल करण्याच कामाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात …

Read More »

हाळ आदिवासीवाडीत पाणीटंचाई

ना टँकर पोहचत, ना पाणीयोजना कार्यान्वित; तीन महिन्यांपासून जीव धोक्यात घालून आणावे लागते पाणी खालापूर : अरुण नलावडे तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील महिलांना  गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या धडकेची पर्वा न करता या वाडीतील आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी …

Read More »

चांभारखिंड ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

 सरपंचपदी मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड महाड : प्रतिनिधी तालुक्यात महत्त्वाची समजल्या जाणार्‍या चांभारखिंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या वरिष्ठांनी पालकर यांचे अभिनंदन केले. धोंडू पालकर यांनी राजीनामा दिल्यामुळे चांभारखिंड ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. दरम्यान, राज्य सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय बदलल्याने पुन्हा एकदा …

Read More »

जिल्ह्यातील 77 तलावांचे होणार संवर्धन

सामाजिक संस्था, बचत गट, नागरिकांना सहभागासाठी आवाहन अलिबाग : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील 77 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे हाती घेण्यात येणार …

Read More »

…अन् विद्यार्थी भारावले! कर्जत विद्या विकास मंदिर विद्यालयात दोन वर्षांनी भरली शाळा

कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा होती. शासन आदेशानुसार आज पहिल्यांदाच  बहुतांश विद्यार्थी शाळेत आले. पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. कर्जत शहरातील महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवसाच्या शाळा प्रवेशोत्सवाची आगळी वेगळी तयारी केली होती. पालक हे विद्यार्थ्यांना घेऊन उत्स्फूर्तपणे आले …

Read More »

माथेरान नागरी पतसंस्था निवडणुकीसाठी  भाजप सज्ज; सर्व जागांवर उमेदवारी

कर्जत : बातमीदार माथेरान येथील माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या वतीने माथेरान पतसंस्थेवर भाजपचे कमळ फुलविण्यासाठी जोरदार तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.  दरम्यान,  माथेरान शाखा पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक भाजप ग्रामदैवत पिसारनाथ पॅनल म्हणून लढविणार आहे.  भारतीय जनता पक्षाकडून सर्व जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.  …

Read More »

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा जि.प.वर मोर्चा

विविध मागण्यांसाठी साकडे; घोषणांनी परिसर दणाणला अलिबाग : प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचार्‍यांना कायम शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा  द्यावा, त्यांचे  मानधन वाढविण्यात यावे आदी  विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे  रायगड जिल्हा परिषदेवर  बुधवारी (दि. 15 ) मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा अलिबाग मुख्य टपाल कार्यालयाजवळ आला असता  पोलिसांनी मोर्चा तो …

Read More »

प्राधान्य कशाला हवे?

जमेल त्या मार्गाने सत्ता मिळवणे सोपे असते. सतराशे-साठ उठाठेवी करून ती काही काळ टिकवतादेखील येते. परंतु रयतेच्या भल्यासाठी सत्ता राबवणे हे मात्र येरागबाळ्याचे काम नोव्हे, याचे प्रत्यंतर बुधवारच्या दिवसभरात महाराष्ट्राच्या जनतेला आलेच असेल. पाण्यावाचून तडफडणार्‍या जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार …

Read More »