कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाच्या आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त कामगार भरण्यात आले आहेत. या अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात यावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्यांनी नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत. मुंबईचे उपनगर म्हणून नेरळ विकसित होत आहे. शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावातील नागरी समस्या सोडविण्याचा …
Read More »नवघर-मानकिवली रस्ता गेला खड्ड्यात
ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील माणकिवली गावातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. माणकिवली ते नवघर, चिंचवली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. या रस्त्याची …
Read More »नुतन बांधकामाचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम
जेएसडब्लू फांउडेशनचे रेवदंडा को.ए.सो.माध्यमिक शाळेस योगदान रेवदंडा : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील माध्यमिक शाळेत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नविन शौचालय बांधण्यात आले आहे, …
Read More »कर्जतच्या डॉ. नितीन आरेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर (कर्जत) यांच्या ’शब्दांकित’ आणि ’माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. …
Read More »जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांवर मुबलक पाणी देण्याचे मोदींचे स्वप्न साकारणार
वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी साधला संवाद पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)कार्यकर्त्यांना केले. रायगड लोकसभा प्रवास योजना …
Read More »कर्जतमध्ये बांबूच्या टोपल्या, सुपांना मागणी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ बांबूच्या पातींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय बाराही महिने करीत असतात. त्यांनी बांबूच्या पातींपासून तयार केलेल्या विविध वस्तूंना विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात मागणी वाढली आहे. त्यांनी बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच ठाणे जिल्ह्यातील भक्तही …
Read More »शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी -कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी
कृषी विज्ञान केंद्राची राबगाव येथे कार्यशाळा पाली : प्रतिनिधी शेतीमध्ये आजकाल रासायनीक खतांचा अवाजवी व अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे शेतीचा कस बिघडला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञ डॉ. मनोज तलाठी यांनी गुरुवारी (दि. 25) राबगाव येथे केले. कृषी विज्ञान केंद्र-रोहा किल्ला आणि कृषी …
Read More »ताकई रस्त्याचे काम रखडले
खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्णावस्थेत असून, त्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. साजगांव-आडोशी औद्योगिक वसाहत व संपूर्ण पंचक्रोशीसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या ताकई रस्त्याचा चार किमी भाग खोपोली नगरपालिका हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीतील रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी …
Read More »गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
मुरूडमध्ये मागणी वाढली; कुशल कारागिरांची कमतरता अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुर्तीकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मुर्तीकार प्रयत्न करत आहेत. यंदा गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे काम वाढले आहे. परंतु कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. मुरूड तालुक्यात …
Read More »ना. प्रल्हादसिंह पटेल यांची पालीत बाईक रॅली
पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळात लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. सुधागड तालुक्यातील पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्री श्री बल्लाळेश्वराचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) दर्शन …
Read More »