Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश

मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …

Read More »

रायगडातील 20 गावांचे होणार पुनर्वसन

प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अतिधोकादायक 20 गावातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, परंतु पुढील धोका लक्षात घेता या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे प्रस्ताव तयार झाल्यावर ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे येथील …

Read More »

पूनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याची गरज

महाड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व दरडग्रस्तांना तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांचे पुनर्वसनकामी तब्बल 48 सरकारी परिपत्रकांमध्ये बदल केल्याने अभ्यासपूर्ण प्रयत्न यशस्वी झाले. याचे कौतुक दरडग्रस्तांना घरकुलांचा ताबा देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी यशस्वीरित्या समाजसेवी संस्थांच्या मदतीने राबविलेल्या ’देशास आदर्शवत् पुनर्वसनाचा महाड पॅटर्न’असे संबोधिले, मात्र पोलादपूर …

Read More »

रोह्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी 10 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत (एसीबी) विभागाने बुधवारी (दि. 26) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.. विशेष म्हणजे या आधीही या तलाठ्यावर महाड येथे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांची पेणमधील पूरग्रस्त गावांना भेट

पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात गेली दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांची दाणादाण उडवली असून तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेकांच्या घरांचे नुकसान केले त्याचबरोबर शेतीची ही अपरिमित हानी झाली. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान …

Read More »

सारसई माडभुवन वाडीला दरडीचा धोका

भाजपच्या ज्ञानेश्वर घरत यांच्याकडून डोंगराची पाहणी मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सारसई माडभुवन वाडी परिसराची पाहणी केली. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई …

Read More »

उल्हास नदी संवर्धन कर्जतकरांसाठी वरदान

कर्जत शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीकडे बघून मन प्रसन्न होत असते, परंतु पावसाळा आला की नदीच्या काठावर राहणार्‍या रहिवाशांच्या पोटात दररोज रात्री गोळा येतो कारण अतिवृष्टीमुळे ही नदी उलटून तिचे पाणी कधीही कर्जत शहरात घुसत असे. त्यामुळे नदीच्या किनार्‍यावर असलेल्या रहिवाशांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे. यावर …

Read More »

ई-रिक्षाचे घोडे अडलेय कुठे?

माथेरानकरांचा सवाल; सर्व स्तरांतून सेवा सुरू करण्याची मागणी नेरळ ः प्रतिनिधी माथेरान पायलट प्रकल्पानंतर माथेरानमधील ई-रिक्षांची सेवा बंद आहे. याबाबत संनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, यात ही सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या सदस्यांनीही रिक्षांची सेवा बंद करायला आम्ही कुठे …

Read More »

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची शोधमोहीम थांबवली; 57 जण बेपत्ता

खालापूर, चौक, खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी इर्शाळवाडीत दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी …

Read More »

इर्शाळवाडी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि. 22)पासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबिर लावण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत …

Read More »