भटक्या कुत्र्यांनी घेतला 13 नागरिकांना चावा बांधपाडा-खोपटे गावातील रहिवासी भयभित उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना काल रविवारी घडली आहे. या सहा जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे उपचार घेत आहेत. तर सात नागरिक उपचार घेऊन घरी …
Read More »अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द
चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे रविवारी (दि. 30) रात्रीपासून अलिबाग शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. अलिबागमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. …
Read More »माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार
आमदार महेश बालदी यांचे ग्रामस्थांना आश्वासन प्रक्रिया जलद राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दखल घेत माडभुवनवाडीचे स्थलांतर करण्यात आले. यानंतर आमदार …
Read More »कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रायगडला एक हजार 10 कोटींचा निधी मंजूर
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. जिल्ह्यासाठी प्राप्त निधीच्या विनियेगातून होणार्या कामांचा दर्जा उत्तमच असला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) येथे सांगितले. या …
Read More »पेण तालुक्यात 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर
स्थानिक शाळा, सामाजिक हॉलमध्ये व्यवस्था पेण ः प्रतिनिधी इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनही सावध झाले आणि प्रत्येक तालुक्यातील दरडप्रवण भागाचा अहवाल घेऊन त्वरित लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. पेण तालुक्यात 10 ते 12 गावांतील मिळून 177 कुटूंबातील 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर त्या त्या गावातील शाळेत व मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आले असून …
Read More »रायगडातील सर्व दुर्गम वाड्यांवर रस्ते बांधणार -पालकमंत्री उदय सामंत
अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाड्या-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाड्याच नव्हे; तर धनगर वाड्या, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधले जाणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) …
Read More »सारा ठाकूरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांसह जिते ग्रामस्थ आक्रमक
पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन; सर्वपक्षीयांचा पाठिंबा पेण ः प्रतिनिधी सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या पेण तालुक्यातील जिते येथील सारा ठाकूर या मुलीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 29) पेण येथील उपजिल्हा रुग्णालयबाहेर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनास …
Read More »पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्ता 15 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद
दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता शनिवार (दि. 29)पासून पुढील 15 दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केली आहे. रायगड अपर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रानुसार अरूंद व वळणाच्या असलेल्या आंबेनळी घाटरस्तालगतच्या …
Read More »इर्शाळवाडीतील मृतांचा सामुदायिक दशक्रिया विधी
खालापूर, चौक ः प्रतिनिधी इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेला शुक्रवारी (दि. 28) दहा दिवस पूर्ण झाले. या वाडीतील मृतात्म्यांचा रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी करण्यात आला. नम्राची वाडी येथील मोरबे धरणाला येऊन मिळणार्या नदीकिनारी हा सामुदायिक विधी शोकाकुल वातावरणात झाला. या वेळी नातेवाईक, आसपासचे रहिवासी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इर्शाळवाडी दुर्घटनेत ढिगार्याखाडी …
Read More »इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …
Read More »