Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला …

Read More »

माणगावमध्ये 10 रुग्णांची कोरोनावर मात

उपजिल्हा रुग्णालयातून पुष्पवृष्टीने सुखद निरोप माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोना पॉझिटिव्हपैकी 10 रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन एकाच दिवशी घरी सुखरूप पाठविण्यात आले. या वेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून सुखद निरोप …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रायगड जिल्हा दौर्‍यावर

चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्‍यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या …

Read More »

मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी – टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो  दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेला कामगार सोपान नामदेव जाधव (46) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गाजवळ मंगळवारी रात्री घडला. टेम्पो  चालक  अनिल  त्यांच्या ताब्यातील  टेम्पोमध्ये …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांचा नागोठणे विभागात पाहणी दौरा

नागोठणे ः प्रतिनिधी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 10) नागोठणे विभागाला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दौर्‍याचा शुभारंभ पळस येथून केल्यावर आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणे शहराच्या विविध भागांची पाहणी केली. चिकणी तसेच वांगणी विभागातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली. या दौर्‍यादरम्यान आमदार रविशेठ …

Read More »

चक्रीवादळाने जनावरांचीही परवड

गोठ्यांचे नुकसान; साठवलेला चारा, पेंढाही भिजला शेतकरी व दुध उत्पादक चिंतीत माणगांव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात गुरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असून पावसाळ्यासाठी भरून ठेवलेल्या चारा पेंढ्याचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 3 जूनला आलेल्या चक्रीवादळात घरे झाडे व इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी व दुध व्यावसायिकांवर …

Read More »

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा

भाजप तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसून गोरगरिबांच्या घरांची पडझड होऊन बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी रायगडवासीयांवर ओढवलेल्या संकटात राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दौरे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पक्ष …

Read More »

कर्जत-कल्याण एसटी सेवा सुरू करावी; कामगारांची मागणी

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील लोकांचा सर्वाधिक प्रवास उपनगरीय लोकलने होतो, मात्र लोकल सेवा बंद असल्याने राज्य परिवहन मंडळाने कल्याणपर्यंत एसटीची सेवा सुरू करण्याची मागणी कामगारवर्गातून करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी राज्य परिवहन मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एसटीची सेवा कर्जत आगारातून सुरू करण्यात आली आहे. ज्या …

Read More »

प्रवाशांना घेऊन लालपरी पुन्हा धावली

कर्जत-पनवेल, कर्जत-खोपोली एसटी बससेवेला अखेर प्रारंभ कर्जत : प्रतिनिधीजगभर कोरोनाचे संकट पसरले आणि भारतातसुद्धा येऊन थडकले. हे संकट रोखण्यासाठी 22 मार्चला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ते रेल्वेची चाकेही थांबली आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एसटीची बससेवासुद्धा बंद करण्यात आली. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल …

Read More »

राज्य सरकारने कोकणवासीयांची थट्टा करू नये!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा माणगाव : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचीही जबर हानी झाली आहे. त्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोकणवासीयांचे उपकार सरकारवर आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना या संकटमय परिस्थितीत सरकारने भरीव मदत …

Read More »