एक गाय, 12 शेळ्यांची शिकार; शेतकर्यांत भीती कर्जत : बातमीदार भीमाशंकर अभयारण्य परिसराला लागून असलेल्या बेलाचीवाडी (ता. कर्जत) बाहेर असलेल्या बेड्यात घुसून बिबट्याने गुरुवारी (दि. 25) एक दुभती गाय आणि 12 बकर्यांना आपले शिकार केले. त्यातील तीन बकर्या ओढून जंगलात नेल्या, तीन बकर्या जखमी असून, सहा बकर्या आणि एक गाय …
Read More »आधारकार्डचा गैरवापर करून जमिनीचे व्यवहार; टोळी जेरबंद, ऐवज हस्तगत
अलिबाग : प्रतिनिधी आधारकार्डच्या नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे व्यवहार करणार्या टोळीतील सात जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री आणि 10 लाख 50 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …
Read More »निलिमा पवार आणि सुुरेखा कोळी यांची सदिच्छा भेट
पनवेल ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा निलिमा पवार आणि महिला शहर अध्यक्षा सुुरेखा कोळी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली.
Read More »टेंभरे प्राथमिक शाळेत गणवेश वितरण
कर्जत : प्रतिनिधी नवी मुंबईतील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या आदिवासी आणि गरजू मुलांना क्रीडा गणवेश व स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले. आपली संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विनय म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक कोळी यांनी …
Read More »युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अलिबाग : प्रतिनिधी भाजपची विकासकामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्याअनुषंगाने अनेक युवकांनी भाजपमध्ये गुरुवारी पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन आणि होत असलेली विकास कामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामध्ये भोकरपाड्याचे वसंतशेठ आगिवले, संतोष आगिवले, हेमंत …
Read More »निराधार विधवेचे घर कोसळले
महाड : प्रतिनिधी तालुक्यात सोमवारपासून कोसळणार्या पावसाने लाडवली बौध्दवाडी येथील एका निराधार विधवा महिलेच्या घरकुल योजनेतील घराचे छप्पर कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. ग्रामपंचायतीकडून वारंवार मागणी होऊनही घरकुल योजनेतील घरांची दुरुस्ती होत नसल्याने ही घरे आता कोसळू लागली आहेत. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुदर्शना धोत्रे (45, रा. लाडवली बौध्दवाडी) …
Read More »‘कोळी समाजात तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये’
पेण : प्रतिनिधी शहरातील चारही तलावांमध्ये मच्छीमारी करण्याचा अधिकार पेण नगर परिषदेने कोळी समाज बांधवांना दिला आहे. त्यामुळे येथील कोळी समाजामध्ये गैरसमज पसरवून तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन न. प.चे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पेण शहरातील कुंभार तळे, कासार तळे, मोतिराम तळे …
Read More »वीज खंडित झाल्याने रोह्यातील 20 गावे अंधारात
रोहे ः प्रतिनिधी लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक निडी (ता. रोहा) येथील वीज वितरण कंपनीच्या डिपीवर धडकल्याने मंगळवारी (दि. 24) दुपारपासून मेढा, यशवंतखार व निडी तर्फे अष्टमी या विभागातील 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नागोठणे येथून लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निडी …
Read More »नेरळ-माथेरान घाटात झाड कोसळले ; दोन तास वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा
कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटरस्त्यात गुरुवारी (दि. 25) दुपारी शेकडो वर्षांपूर्वींचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वन विभागाच्या सहाकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा बरसण्यास सुरुवात केली …
Read More »समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला ; रायगडात 85 टक्के भात लावणी पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी सर्वत्र पाऊस समाधानकारक पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात भात लावणीची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख चार हजार हेक्टरवर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. …
Read More »