मुरुड तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 24) शांततेत मतदान झाले. त्यापैकी आंबोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाले. आंबोलीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या वेळी येथे शिवसेना विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे. आंबोलीमध्ये एकूण 2540पैकी 1930 मतदारांनी मतदान …
Read More »मोदींची स्पष्टोक्ती दिलासादायक
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता सूड उगवलाच पाहिजे अशी भावना देशभरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. युद्ध वा सुडाच्या भावनेने पेटून केलेली कारवाई या प्रश्नात उपयोगाची नाही असे मत काही तज्ज्ञांनी तत्काळ व्यक्त केले होते. परंतु सर्वसामान्य असे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु आता काही …
Read More »नेरळ पोलिसांकडून गावठी दारूभट्या उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगलात असलेल्या गावठी दारु तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या नेरळ पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. बेकरे परिसरात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 23) नेरळ पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस नाईक निलेश वाणी, होमगार्ड राहुल पाटील, सातपुते यांच्या पथकाने बेकरे …
Read More »डॉक्टर भुलला स्वस्त सोन्याला
खालापुरातील घटना; सहा लाखाला लागला चुना खोपोली : प्रतिनिधी स्वस्त सोन्यासाठी खोपोलीतील एका नामांकित डॉक्टरची सहा लाखला फसवणूक झाली आहे. डॉ. बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. वृंदावन कॉम्पलेक्स, मुद्रे बुद्रुक, कर्जत) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांचे खालची खोपोली (ता. खालापुर) येथे पाटील हेल्थकेअर सेंटर नावाचे रूग्णालय आहे. दिनेश प्रजापती …
Read More »र्होडियो कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरू
विविध कामगार संघटनांचा पाठींबा रोहे ः प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील र्होडियो (सॉल्वे) कंपनीच्या कामगारांना व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांनी कामावर पुन्हा घ्यावे, या मागणीसाठी 22 फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेद्वारासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने तिसर्या दिवशीही कामगारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान, …
Read More »योजनेचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ अलिबाग : जिमाका केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतची माहिती पात्र शेतकर्यांनी आपल्या परिचयातील शेतकर्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 24) येथे केले. देशभरातील शेतकर्यांना प्रतिकुटूंब …
Read More »एमएमआरडीएच्या विस्ताराला रायगड तयार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने आता आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात एमएमआरडीए मुंबई आणि ठाणेपुरती मर्यादित न राहता रायगड आणि पालघर जिल्ह्यात आपले क्षेत्र वाढविणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने आपले क्षेत्र वाढविण्याआधी त्या भागात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी सुरू केलेली सुरुवात हे राज्यातील भाजप- …
Read More »दोन बसमधून झाला ‘त्या’ बॉम्बचा प्रवास
अलिबाग : प्रतिनिधी आपट्यात बसमध्ये सापडलेल्या बॉम्बचा प्रवास हा अलिबाग ते कर्जत आणि तेथून आपटा या मार्गावरून झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास करावा लागणार आहे. अलिबाग आगारातून बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एमएच 14-बीटी 2724 या क्रमांकाची एसटी बस प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघाली …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज रायगडात मतदान
प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. …
Read More »भाजपचे विस्तारक विश्वेश साठे कालवश
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील भाजपचे नेते आणि पनवेलचे विस्तारक विश्वेश साठे यांचे शनिवारी (दि. 23) दुपारी आकस्मिक निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. साठे यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. विश्वेश साठे महाड येथे त्यांच्या घरी आले होते. दुपारी त्यांना अचानक चक्कर आल्याने तत्काळ …
Read More »