आजच्या संगणकीय, स्पर्धेच्या, आधुनिक युगात प्रत्येक व्यक्ती पैशासाठी, कारकीर्द घडविण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर धावत आहे. त्यामुळे त्याची शारीरिक व मानसिक अवस्था शोचनीय झाली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावत त्याचे शरीर असंख्य रोगांचे केंद्रस्थान बनले आहे. अशा स्थितीत अनेकांना आरोग्याचे महत्त्व पटू लागले आहे. व्यायामशाळेत जाण्याबरोबरच आता अनेक लोक योगसाधनेकडे वळत आहेत. …
Read More »बालभारतीचे अभिनंदन
पहिली-दुसरीच्या इयत्तांची किंवा एकंदरच शालेय पुस्तके ही त्या-त्या पिढीच्या मानसिकतेवर दीर्घकाळ टिकणारे संस्कार करीत असतात. शालेय वयात पाठ्यपुस्तकातून समोर येणारी माहिती व विधाने मुले प्रमाण वाक्याच्या स्वरुपात स्वीकारत असतात. त्याचा प्रतिवाद फारच क्वचित केला जातो. त्यामुळेच लिंगभेदाच्या सामाजिक वैचारिक धारणेच्या स्वरुपात दूरगामी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने बालभारतीने उचललेले पाऊल खूपच …
Read More »माथेरानमध्ये वृक्ष लागवडीसाठी तरुणांचा पुढाकार
कर्जत : बातमीदार : नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाने जाताना अमान लॉज रेल्वे स्थानकापुढे सखाराम तुकाराम पॉईंट लागतो. त्या ठिकाणी 2005 च्या अतिवृष्टीत तेथील माती आणि झाडे वाहून गेली होती. त्यामुळे सखाराम तुकाराम पॉईंट परिसरात एकही मोठे झाड शिल्लक राहिले नसल्याने रस्त्याने जा ये करणार्याना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही …
Read More »रोह्यातील खड्डे तत्काळ भरावेत; अन्यथा जनआंदोलन; शिवसेनेचा इशारा
रोहे ः प्रतिनिधी : विकासकामाच्या नावाखाली नगर परिषदेने शहरात खोदलेले खड्डेे तातडीने भरावेत, यासाठी रोहा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 18) सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खड्डेे भरण्यासाठी निवेदन दिले आहे. शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख उस्मान रोहेकर, युवा …
Read More »‘नाणार’ गेल्यास कोकणाचे मोठे नुकसान
नाणार येथील प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच सदर प्रकल्पाला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही म्हणून हा प्रकल्प आता गुजरातमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता गुजरात राज्यात जाण्याची शक्यता वाढल्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होईल. ज्यामुळे …
Read More »प्लास्टिक बंदीचे यश सरकारचे
पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांच्या रिसायकलिंगची जबाबदारी उत्पादकांवरच टाकण्यात आली होती. त्यासाठी वापरलेल्या बाटल्या जमा करण्याची संकलन केंद्रे सुरू करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यास उत्पादकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. सरकारी प्रयत्नांतून प्लास्टिक बंदी 50 टक्के यशस्वी झाली आहे. याचे सकारात्मक परिणाम या पावसाळ्यात दिसून येतील. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा अपघात
खालापूर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील लोधिवली (ता. खालापूर)गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 16) संध्याकाळी अतिवेगात जाणार्या कारने पुढे असलेल्या फोर्चुनार गाडीला धडक दिली, त्यामुळे फोर्चुनार गाडी तिच्या पुढे असलेल्या कारवर धडकल्याने ती कार संरक्षण कठडा तोडून दुसर्या लेनच्या बाजूला जावून अडकली. त्यावेळी या कारला पाठीमागून आलेल्या कारने …
Read More »बोरघाटात खासगी बस उलटून दोघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी …
Read More »रायगडातील प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट
आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव अलिबाग : जिमाका : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 17 जून ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील …
Read More »डोळवहाळ बंधार्यामुळे हरितक्रांती
रोहा व माणगाव तालुका संपूर्ण डोंगराळ आणि दुर्गम आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी जातीचे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें.मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात होते. साहजिकच फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना त्यांना आर्थिक काटकसर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper