Breaking News

Ankit Shah

उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे. यासंदर्भात उर्मिलाने मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्रदेखील लिहिले. नेत्यांची अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि पैशाची मागणी या मुद्द्यांचा उर्मिला पत्रात उल्लेख केल्याचे वृत्त आहे. उर्मिला मातोंडकरने …

Read More »

पोलिसांना निमलष्करी दलाप्रमाणे प्रशिक्षण ; पोलीस महासंचालकांची माहिती

पुणे ः प्रतिनिधी – पोलीस दलात भरती झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सामाजिक, आर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्स सुरू करण्यात येत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़. पाषाण येथील पोलीस संशोधन …

Read More »

लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट होणार बंधनकारक?

पणजी ः वृत्तसंस्था – गोव्याच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. या बाबतीत लोकांना जागरूक केले जाते, पण …

Read More »

विजेची सबसिडी थेट बँक खात्यात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने विजेसंदर्भात नवे धोरण तयार केले आहे. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने हे धोरण तयार केले आहे. या …

Read More »

व्हॉट्सअॅ=पपासून सावध राहा!

लष्कराचा जवानांना इशारा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – सोशल मीडियामुळे माहितीची गोपनीयता आता जवळपास नष्टच झाली आहे. एखादी अतिमहत्त्वाची माहितीही आता सोशल मीडियातून नकळत सार्वजनिक होऊन जाते. याचा सर्वाधिक धोका आणि काळजी संरक्षणविषयक माहितीबाबत घेतली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्करानेही आपल्या जवानांना आणि अधिकार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला …

Read More »

रायगडमध्ये नाणार चषकाचे स्वागतच व्हावे

रायगड जिल्ह्यात येणार्‍या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची आपली परंपरा यावेळीही शेकापने नाणार प्रकल्पाला विरोध करून पाळली आहे. रायगड जिल्ह्यात कोणत्याही विकास योजना राबवताना त्यामध्ये विरोधाला विरोध करण्यासाठी लोकांना भडकावून त्याला विरोध करावयाचा आणि यांच्या मजूर सोसायट्यांना ठेकेदारी मिळाली की विरोध बंद करायचा हेच धोरण आजपर्यंत या पक्षाच्या नेत्यांनी राबवल्यामुळे अनेक …

Read More »

ओझ्याला जबाबदार कोण?

जरा आसपासच्या मुलांचा दिनक्रम पाहावा. सकाळी झोपेतून उठताच शाळेच्या तयारीला जुंपली जातात मुले. शाळेतला दिनक्रम पार पाडून घरी येताच, दोन घास खाल्ले न खाल्ले की त्यांना शिकवणीला पिटाळले जाते. त्यातच भरीस भर म्हणून चित्रकलेचा क्लास, स्कॉलरशिपचा क्लास, अतिरिक्त परीक्षांचा क्लास, गाण्या-नाचण्याचा क्लास, कराटे क्लास हे असतातच. या सार्‍यानंतर थोडेसे जरी …

Read More »

चांभारखिंड डोंगरावर 10 हजार रोपांची लागवड

महाड : प्रतिनिधी – शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत महाड जवळील चांभारखिंड डोंगरावर सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. महाड शहराला लागुनच चांभारखिंड गाव आहे. या गावालगत असलेला डोंगर झाडांविना बोडका आहे. यामुळे सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या वतीने …

Read More »

केएमसी महाविद्यालयाकडून जनजागृती

खोपोली : प्रतिनिधी  –  वृक्ष लागवड आणि संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा व शहरात रॅली काढण्यात आली होती. वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी  होऊन पुढाकार घ्यावा तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे   संवर्धन व्हावे, यासाठी शनिवारी येथील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी …

Read More »

कर्जतच्या वंजारवाडी येथे वृक्षारोपण

कडाव : प्रतिनिधी – 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत वंजारवाडीमधील संरक्षित वन क्षेत्रात विभागिय वनाधिकारी मनिष कुमार, ठाणे दक्षका पथकाचे सस्ते, पनवेल उपविभागीय वनाधिकारी एन. एम. कुप्ते यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. दिडशेहून अधिक ग्रामस्थांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी वृक्षारोपण केले. 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत …

Read More »