Ramprahar News Team

निवडणूक हरल्याच्या रागात दोघांना बेदम बदडले

कर्जत : बातमीदार : आपल्या उमेदवाराला मतदान न केल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. या गोष्टीचा राग येऊन दोघांना बेदम बदडल्याची घटना  बार्डी गावात घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश शिवाजी कांबरी हे बार्डी (ता. कर्जत) येथील शिवसृष्टी हौसिंग सोसायटीमध्ये पहारेकर्‍याचे काम करतात. त्याच …

Read More »

व्यापारी राजेंद्र मोदी यांचा अपघाती मृत्यू

नागोठणे : प्रतिनिधी येथील व्यापारी राजेंद्र लालचंद मोदी (वय 54) यांचा मंगळवारी (दि. 26) सकाळी अपघाती मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिरावयास जातो, असे सांगून मोदी दुकानातून मार्गस्थ झाले होते. बराच वेळ जाऊनही ते परतले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरातील माणसांनी रात्रभर त्यांचा परिसरात शोध घेऊनही ते …

Read More »

रोह्यात कुंडलिका बचाव समितीची रॅली, नदी वाचविण्याचे आवाहन

रोहे ः प्रतिनिधी कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या वतीने रोहे शहरातील राम मारूती चौक ते नगर परिषद कार्यालय अशी कुंडलिका नदी बचाव मोहीम रॅली काढण्यात आली होती. या रॅलीने नगर परिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना लेखी निवेदन दिले. या वेळी कुंडलिका नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. रोह्याची जीवनवाहिनी म्हणून कुंडलिका नदीकडे …

Read More »

कर्जतच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक, स्वीकृत सदस्यांबद्दल उत्सुकता

कर्जत : बातमीदार कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि.27) होणार आहे. स्वीकृत सदस्य निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून सत्ताधारी युती आणि राष्ट्रवादी आघाडी यांचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकृत म्हणून निवडला जाणार आहे. दरम्यान, कोण स्वीकृत होणार याबद्दल कर्जत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्जत नगर परिषद …

Read More »

‘टीपीएसडीआय’तर्फे कौशल्य प्रशिक्षण

पनवेल : वार्ताहर टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (पीईएफ) सहयोगाने जवळपासच्या इलेक्ट्रिशिअन्सना स्किल-गॅप प्रशिक्षण पुरवत आहे. त्याचप्रमाणे रायगड व पालघर जिल्ह्यांतील या इलेक्ट्रिशिअन्सना रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगद्वारे (आरपीएल) प्रमाणित करत आहे. या भागिदारीखाली पीईएफ शहरी व ग्रामीण भागातील गरीब वस्त्यांमधून प्रशिक्षणार्थींना एकत्रित करते; तर टीपीएसडीआय त्यांना …

Read More »

विवाह सोहळ्यांना दुष्काळाची बसतेय झळ

औरंगाबाद : प्रतिनिधी लग्नातील बँड, वाजंत्री, थाटमाट, कपडे या हौसमौज, मानापमान सांभाळण्यासाठी किंवा प्रतिष्ठेपायी करण्यात येणार्‍या खर्चाला दुष्काळी परिस्थितीमुळे फाटा दिला जात आहे. आटोपशीर आणि मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत टिळा-साखरपुड्यातच लग्न उरकण्याकडे कल असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. मध्यंतरी काहीशी थांबलेली ‘झट मंगनी पट ब्याह’सारखी लग्नाची गेटकेन पद्धत पुन्हा …

Read More »

गुजरातच्या केशरची रत्नागिरीत निर्मिती

रत्नागिरी : प्रतिनिधी हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात आल्या आहेत. हापूसप्रमाणेच त्याला दर मिळाल्याचे समाधान बागायतदारांना आहे. शनिवारी …

Read More »

पुण्यात प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू

पुणे : प्रतिनिधी प्राण्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, उपाहारगृहे, खेळघर असे अनेक पर्याय उपलब्ध होत असतानाच आता पुण्यात प्राण्यांसाठीचे देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. ‘विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक’तर्फे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. डॉ. कस्तुरी भडसावळे या पशु नेत्रतज्ज्ञ महिलेच्या कल्पनेतून या नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली …

Read More »

भर सभेत मोदींचा जयजयकार

चुरू : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना, चुरूमधील सभेत उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोदींनी नुकतेच भारतीय लष्कर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला कोठे, कसा आणि कधी घेईल हे ठरवेल, असे म्हटले होते. त्यानुसार …

Read More »

महाराष्ट्रातील दुष्काळाचे चित्र पालटेल -गडकरी राज्याला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती  घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी  राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय …

Read More »