पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील दुर्गम दुर्लक्षित व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्यापाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाउंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. …
Read More »श्रीवर्धनमध्ये उष्मा वाढला
नागरिक हैराण; पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांना पसंती श्रीवर्धन : प्रतिनिधी मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला पाहायला मिळत आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढगाळ वातावरण व हवेतील वाढलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे वातावरणात एक प्रकारचा धुरकट रंग पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे घाम येण्याचा प्रकारदेखील …
Read More »रायगड जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पनेलाच सुरुंग
इंटरनेट, वीज कनेक्शनअभावी डिजिटल शाळांपुढे समस्यांचा डोंगर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 95 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. एकूण 2 हजार 621 शाळांपैकी केवळ 2 हजार 37 शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र, यातील अनेक शाळा शाळा अतिदुर्गम भागात असल्याने इंटरनेट सुविधा, वीज कनेक्शनचा अभाव यामुळे ई लर्निंग संकल्पनेलाच …
Read More »पिकांवरील अमरवेल शेतकर्यांसाठी डोकेदुखी
महाड तालुक्यातील अनेक भागात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्यांची पूरकशेती केली जाते. येथील भातपिकांचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने येथील शेतकरी कडधान्य पिक घेतात. मागणी आणि दर उत्तम असला तरी शेतकरी कडधान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात अमरवेल पसरत असून अमरवेलचा हा विळखा …
Read More »रोजगारक्षमतेवर भर
पदवीधर तरुणांच्या अध्ययनाच्या कक्षा विस्तारून त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आपला द्विपदवी कार्यक्रम नुकताच जाहीर केला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच्या या कार्यक्रमामुळे यापुढे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी, पदविका वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या शाखांचे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पूर्ण …
Read More »मुरूड येथे नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण उत्साहात
मुरुड : प्रतिनिधी विदिशा एज्युकेशनल केडमी आयोजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण मुरूड येथील शिंपी समाजगृहात उत्साहात झाले. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, कामकाजातील चुका कमी व्हाव्यात, कर्मचारी वर्गाला उत्तम ज्ञान अवगत व्हावे, संगणकीय व सहकार धोरण विश्लेषित करून नवीन माहिती पुरविणे, ऑडिटबाबत …
Read More »निजामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी जागा द्यावी
माणगाव प्रांताधिकारी दिघावकर यांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी, यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर निवेदन देण्यात यांना प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे सोमवारी (दि.18) सकाळी निवेदन देण्यात आले. या वेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे, …
Read More »रोह्यात पं.स. शिक्षण विभागात 93 पदे रिक्त
पाच वर्षे गट शिक्षणाधिकारीविनाच तालुक्यात कारभार रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. चांगले विद्यार्थी घडावेत, हा या मागचा उद्देश आहे, परंतु रोहा तालुक्यात गेले पाच वर्ष गटशिक्षणाधिकारी पदच भरले गेले नाही. गेले पाच वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी हा विभाग सांभाळत आहेत. रोहा पंचायत …
Read More »माथेरान दस्तुरी नाका येथील पर्यटक मार्गदर्शन केंद्र बंद
कर्जत : बातमीदार माथेरान या पर्यटनस्थळी येणार्या पर्यटकांना माथेरान पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने माहिती केंद्र बनविले आहे. हे माहिती केंद्र बंद असून यामुळे माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांना वाहनतळावर उतरल्यानंतर पर्यटनस्थळांची माहिती देणारे …
Read More »आदिवासी कुटूंबांची शासनाकडून फसवणूक; जमीन कागदोपत्री; घरे-रस्त्याचा मात्र पत्ताच नाही!
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील कळंबोली येथील आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना शासनाच्या वन हक्क कायद्याखाली जमिनी देण्यात आल्या होत्या. त्या जमिनींचे हस्तांतरण त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले होते, मात्र 2015पासून आजपर्यंत ही आदिवासी कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. दरम्यान, कळंबोली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper