मुंबई ः प्रतिनिधी प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी …
Read More »पोलादपूर नगरपंचायत निवडणूक : पोलीस यंत्रणा सज्ज; सायबर क्राईमचीही नजर
पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या दिवशी कोणताही राडा होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याखेरीज, सोशल मिडीयावरून गैरसमज पसरविणारे मेसेज पसरविणार्यांवर सायबर क्राईम सेलचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती गुप्तवार्ता विभागाकडून देण्यात आली.पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील एक हजार 731 पुरूष …
Read More »पाली नगरपंचायत निवडणुकीत जनता भाजपला झुकते माप देईल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास
पाली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पाली नगरपंचायत निवडणुकीत 13 पैकी 13 जागांवर उमेदवार दिले असून, पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत मतदार भाजपला झुकते माप देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते पालीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली …
Read More »बल्लाळेश्वराची कृपा कुणावर?; पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीविषयी सार्यांनाच उत्सुकता
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून, चार ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे. पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन …
Read More »खालापुरात अनोख्या निसर्ग शाळेचा शुभारंभ; वीटभट्टी कामगारांच्या मुलांना सहजसेवा फाउंडेशन देणार साक्षरतेचे धडे
खालापूर : प्रतिनिधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सहजसेवा फाउंडेशने रविवारी (दि. 19) खालापूर तालुक्यातील महडफाटा येथील एका वीटभट्टीजवळ झाडाच्या सावलीत शाळेचा शुभारंभ केला. दर रविवारी भरणार्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जाणार आहेत. नकुल देशमुख, इशिका शेलार व …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे मंगेश म्हसकर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मानकामे यांचा पराभव करून विजय मिळविला. उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि. 20) निवडणूक घेण्यात आली आणि त्यात म्हसकर यांना 11, तर शिवसेनेच्या मानकामे यांना सहा मते मिळाली. पक्षांतर्गत समझोत्यानुसार शंकर घोडविंदे यांनी राजीनामा दिल्याने …
Read More »किल्ले रायगडावरील महावितरणचे काम रखडले
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा प्रकाश झोतात यावा, संपूर्ण जगाला कळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने रायगड प्राधिकरणची स्थापना करून 600 कोटींचा रायगड विकासाचा आराखडा तयार केला. यामध्ये गडाचे संवर्धन, जतन, पुरातन वास्तूंचे उत्खनन जतन, वीज, आरोग्य, साऊंड सिस्टीम, रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, पर्यटन विकास याचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …
Read More »मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; राजीनाम्याची मागणी
जळगाव ः प्रतिनिधी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हेमा मालिनी यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरसभेत हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली. हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते मी केले, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी …
Read More »पनवेलमध्ये विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 19) विविध ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धांना सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर असून ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या जात आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील धानसर येथे जय …
Read More »बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही -देवेंद्र फडणवीस
भंडारा ः प्रतिनिधी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 19) महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्यात सरकार नावाचे अस्तित्वच दिसत नाही. हे तीनचाकी सरकार बेईमानीने तयार झालेले आहे आणि बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, असे फडणवीस म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारभेत बोलताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper