सेंच्युरियन ः वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या जाणार्या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार क्रिकेट दक्षिण …
Read More »भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार; आशिया चषक स्पर्धेत 25 डिसेंबरला लढत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून अंडर-19 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत टक्कर होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) …
Read More »ठाणे, पालघर, परभणीची विजयी सलामी; किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा
परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीने 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एकतर्फी विजय मिळविले. किशोर गटात गतविजेत्या ठाण्याला सोलापूरने अखेरपर्यंत झुंजवले, तर किशोरी गटात मुंबई उपनगरला साखळीतील पहिल्याच सामन्यात पालघरकडून पराभवाचा धक्का बसला. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षि बुवा साळवी क्रीडा नगरीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या क …
Read More »प्रो-कबड्डी लीगचा आजपासून रंगणार थरार
मुंबई ः प्रतिनिधी प्रो-कबड्डी लीग 2021 स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती बंगळुरू येथे खेळली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रो-कबड्डी …
Read More »पोलादपूर नगरपंचायत निवडणूक : पोलीस यंत्रणा सज्ज; सायबर क्राईमचीही नजर
पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या दिवशी कोणताही राडा होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याखेरीज, सोशल मिडीयावरून गैरसमज पसरविणारे मेसेज पसरविणार्यांवर सायबर क्राईम सेलचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती गुप्तवार्ता विभागाकडून देण्यात आली.पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील एक हजार 731 पुरूष …
Read More »पाली नगरपंचायत निवडणुकीत जनता भाजपला झुकते माप देईल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास
पाली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पाली नगरपंचायत निवडणुकीत 13 पैकी 13 जागांवर उमेदवार दिले असून, पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत मतदार भाजपला झुकते माप देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते पालीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली …
Read More »बल्लाळेश्वराची कृपा कुणावर?; पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीविषयी सार्यांनाच उत्सुकता
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून, चार ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे. पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन …
Read More »खालापुरात अनोख्या निसर्ग शाळेचा शुभारंभ; वीटभट्टी कामगारांच्या मुलांना सहजसेवा फाउंडेशन देणार साक्षरतेचे धडे
खालापूर : प्रतिनिधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सहजसेवा फाउंडेशने रविवारी (दि. 19) खालापूर तालुक्यातील महडफाटा येथील एका वीटभट्टीजवळ झाडाच्या सावलीत शाळेचा शुभारंभ केला. दर रविवारी भरणार्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जाणार आहेत. नकुल देशमुख, इशिका शेलार व …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे मंगेश म्हसकर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मानकामे यांचा पराभव करून विजय मिळविला. उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि. 20) निवडणूक घेण्यात आली आणि त्यात म्हसकर यांना 11, तर शिवसेनेच्या मानकामे यांना सहा मते मिळाली. पक्षांतर्गत समझोत्यानुसार शंकर घोडविंदे यांनी राजीनामा दिल्याने …
Read More »किल्ले रायगडावरील महावितरणचे काम रखडले
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा प्रकाश झोतात यावा, संपूर्ण जगाला कळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने रायगड प्राधिकरणची स्थापना करून 600 कोटींचा रायगड विकासाचा आराखडा तयार केला. यामध्ये गडाचे संवर्धन, जतन, पुरातन वास्तूंचे उत्खनन जतन, वीज, आरोग्य, साऊंड सिस्टीम, रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, पर्यटन विकास याचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper