Breaking News

Ramprahar News Team

कर्जत दहिवली येथील त्या तीन मुली सापडल्या नागपुरात

कर्जत : बातमीदार नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील तीन अल्पवयीन मुली सोमवारी शाळेतून घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तीन मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, त्या मुलींना आणण्यासाठी कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे.  कर्जत नगर परिषद हद्दीतील …

Read More »

खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे महडपासून प्रचाराचा शुभारंभ

खालापूर : रामप्रहर वृत्त खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 16) महडच्या श्री वरदविनायक मंदिरात गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वणवे येथील ग्रामदैवत व निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते  विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी नाका ते वाशी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन वाशी येथे जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पेण तालुक्यातील वाशी विभागात अत्यंत गजबजलेला  वाशीनाका ते वाशी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. सरपंच गोरखनाथ पाटील श्रीकांत पाटील यांनी या …

Read More »

शहरातील सर्वांचा कल सेंद्रिय शेतीकडे -चित्रा वाघ; कर्जतच्या नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत : बातमीदार मोठ्या शहरातील लोकांच्या जेवणात आता सेंद्रिय उत्पादनांनी आपली जागा निर्माण केली आहे, त्यामुळे  शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या वाघ यांनी कर्जत येथे केले. कर्जत तालुका भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने तालुक्यातील आर्डे येथील गोरक्षनाथ मठामध्ये नैसर्गिक शेतीवर आधारित राष्ट्रीय …

Read More »

माथेरानमध्ये मिशन मास्क अभियान; पर्यटकांची तपासणी

कर्जत : बातमीदार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी माथेेरान नगरपालिकेने शहरात मिशन मास्क अभियान सुरू केले आहे. या अभियानात चेहर्‍यावर मास्क नसलेल्या नागरिकांकडून दंड वसुली करण्यात येत आहे. माथेरानमध्ये ओमायक्रॉनचा प्रदुभाव वाढू नये यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी  मिशन मास्क अभियान राबविले जात आहे. दवंडी देवून  नागरिकांना सतर्क केले जात आहे. …

Read More »

पोलीस महानिरीक्षकांकडून सरकारी वकिलांचा सन्मान

कर्जत : बातमीदार चोरीच्या गुन्ह्यातील खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपींना सजा देण्याच्या  कार्यपद्दतीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे बुधवारी (दि.15) कर्जत न्यायालयातील सरकारी वकील अमर ननावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेरळ मोहाचीवाडी भागातील अनेक घरी सासू-सून असलेल्या दोन महिलांनी चोर्‍या केल्या होत्या. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी दाखल …

Read More »

सुधागड पालीत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

पाली : रामप्रहर वृत्त रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यंवशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15) पाली पोलीस ठाण्यात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सुधागड तालुक्यात आता पोलिसांच्या मदतीला ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य असणार आहेत. ग्रामसुरक्षा दलासाठी यावेळी सुधागड तालुक्यातील युवकांची निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामसुरक्षा …

Read More »

महावितरणचा कर्जत गुंडगे येथील ट्रान्सफॉर्मर ठरतोय अपघाताला आमंत्रण देणारा

कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील गजानन पार्क या गृहनिर्माण संकुलाशेजारी असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. रहदारीचा अर्धा रस्ता व्यापलेल्या या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची व जीवितहानीची शक्यता आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी व कर्जत नगर परिषद या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संबंधित कार्यालयाविरोधात नागरिकांतून संतप्त …

Read More »

सेवानिवृत्त शिक्षकांनी आनंदी जीवन जगावे -सी. पी. पाटील

पेण : प्रतिनिधी जगामध्ये पैसा हा सर्वस्वी नाही. पैसा हा जगण्यापुरता पाहिजे. घराच्या बाहेर पडून सेवा करा, दुसर्‍याला आनंद द्या. तुम्ही शेवटपर्यंत आनंदात रहाल, असे प्रतिपादन निवृत्त गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी पेण येथे केले. महाराष्ट्र सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा नुकतीच पेणमधील आगरी समाज सभागृहात संघटनेचे उरण …

Read More »

देरसे आये दुरुस्त आये

कोरोनामुळे देशातील सर्वच क्षेत्राला झळ पोहचली. क्रीडाक्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. दोन वर्षे सर्व खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. आता शासनाने निर्बंध उठवल्यामुळे खेळांच्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या आहेत. रायगडचा विचार केल्यास कबड्डी हा या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या स्पर्धा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. …

Read More »