मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत झालेली वाढ ही फक्त नियमांचे पालन न केल्याने झाली आहे असे लादून राज्य सरकार राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने लॉकडाऊनला विरोध दर्शवत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. लॉकडाउन करणे राज्याला आता पेलवणारे नाही. ठाकरे सरकार फसवाफसवीचे धंदे करत …
Read More »कृतीशून्यतेची किंमत
अखेर कोरोना आघाडीवर महाराष्ट्रातील परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर गेलीच आहे. डिसेंबर-जानेवारीत खाली गेलेली कोरोना रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढत-वाढत राज्य पातळीवर दिवसाला 40 हजाराच्या पुढे, तर मुंबईत साडे आठ हजारांहून अधिक येथवर जाऊन पोहचली आहे. परिस्थितीत अत्यंत वेगाने असा हा बदल होत असताना राज्यातील सरकारने काय केले? या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन
मुरूड : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील …
Read More »‘त्या’ रस्त्यांची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करावी; स्वराज्य संघटनेतर्फे खा. छत्रपती संभाजीराजेंना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी रायगड विकास प्राधिकरणामार्फत माणगाव व महाड तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंकज तांबे यांनी पाचाड (ता. महाड) येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची …
Read More »आवक घटल्याने मासळी महागली; खोल समुद्रात एलइडी मासेमारी सुरू असल्याचा मच्छीमारांचा दावा
मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बाजारात फार थोड्या प्रमाणात येत असलेल्या मासळीचे भाव कडाडले आहेत. किनार्यालगत मासळी मिळत नसल्याने आठ दहा तास प्रवास करून मच्छीमार …
Read More »फणसाड अभयारण्यात कृत्रिम पाणवठे
सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, कडक उन्हामुळे भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच वणवे लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्च अखेर व एप्रिल, मे महिन्यात मुरुड तालुक्याचे तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिल्याने लोक घामाघुम झाले आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनासुद्धा मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य …
Read More »वनडे क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम
दुबई ः वृत्तसंस्था आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर असून, तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे, तर के. एल. राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर …
Read More »ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात
टोकियो ः वृत्तसंस्था कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी संयोजकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने जोखमीची तीव्रता कमी केल्याचा दावा केला आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र समाधान झालेले नाही. कोरोनाच्या जोखमीचे …
Read More »नवी जर्सी, नवा जोश!; मुंबई इंडियन्सचे खास फोटोशूट
चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून आयपीएलला प्रारंभ होणार आहे. सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करीत …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; पदकांची लयलूट
पाली ः प्रतिनिधी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यांतील 2400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper