Breaking News

Ramprahar News Team

राजू शेट्टी यांचा मविआ सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप

पंढरपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मागील लॉकडाऊन काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांची भूमिका पटत नसल्याचे …

Read More »

रसायनीतील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

रसायनी ः रामप्रहर वृत्त रसायनी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. 3) रसायनी परिसराचा दौरा करून सक्रिय भाजप कार्यकर्त्यांची पदावर …

Read More »

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 20 जवान शहीद

विजापूर ः वृत्तसंस्था छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले आहेत. यातील 14 बेपत्ता जवानांचे मृतदेह रविवारी (दि. 4) सकाळी सापडले. दरम्यान, या चकमकीत 15 नक्षलवादी शहीद झाल्याचे वृत्त असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी …

Read More »

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; वीकेण्डला लॉकडाऊन; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, दर शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी (दि. 4) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत हे नियम लागू असतील. त्याचप्रमाणे रात्री 8पासून सकाळी 7पर्यंत …

Read More »

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा पंचसूत्री कार्यक्रम

नवी दिल्ली ः देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 4) वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्‍यांना पंचसूत्री कार्यक्रम …

Read More »

अर्जुन, पृथ्वीचा जुना फोटो व्हायरल

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. यंदा भारताच्या विश्वविजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन …

Read More »

पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात बिबट्या?

पुणे : प्रतिनिधी भारत-इंग्लंड यांच्यात अलीकडे एकदिवसीय मालिका खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. गहुंजे स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे …

Read More »

‘केकेआर’मध्ये रिंकू सिंहच्या जागी गुरकीरतसिंग मानला संधी

कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)च्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे. 30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले …

Read More »

धोनीला अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी

चेन्नई ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते …

Read More »

आयपीएलचे सामने मुंबईतच होणार?

मुंबई ः प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्‍या 10 कर्मचार्‍यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट …

Read More »