नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, असुरक्षित वातावरण या पार्वभूमीवर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम विद्यापीठाच्या विधी …
Read More »माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
पनवेल : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा रविवारी (दि. 19) झाला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाचे …
Read More »नवे वर्ष,नव्या मालिका, नवी आव्हाने आणि नव्या संधी!
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका अपेक्षेप्रमाणे जिंकून नव्या वर्षात विजयी सलामी दिली. घसरणीला लागलेल्या लंकेला लीलया मात देणार्या टीम इंडियाचे विमान ऑस्ट्रेलियाने मात्र जमिनीवर आणले. उभय संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑसी खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करीत भारताला सर्व पातळ्यांवर निष्प्रभ ठरविले. मग ‘करो …
Read More »सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!
’हुं खातो नथी अने खावा देतो नथी,’ (मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही) असे ठणकावून सांगत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संसद भवनाच्या पायर्यांवर माथा टेकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रणाम करून या देशाचा पंतप्रधान नव्हे; तर प्रधानसेवक म्हणून कामाला सुरुवात …
Read More »रायगडमध्ये शिवसेनेची गोची
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतदेखील आघाडी करूनच निवडणुका लढवायच्या असे ठरले आहे. रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीत एकवाक्यता होत नाही. शिवसेनेला डावललं जातंय म्हणून शिवसेना नाराज आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले याचा आनंद शिवसैनिकांना झाला. शिवसेनेचे रायगडात तीन आमदार निवडून आल्याने मंत्रिपद मिळेल अशी …
Read More »नरवीर तान्हाजी मालुसरे समाधीस्थळ नूतीनकरणाच्या कामाला वेगात सुरुवात
अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी आहे. या गावात तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्या समाधी आहेत. यंदा तान्हाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्त नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरण केले जात आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या गावाला …
Read More »वीजचोरांवर गुन्हे दाखल; कर्जत तालुक्यात महावितरणची कारवाई
कर्जत : प्रतिनिधी महावितरणने वीजचोरीप्रकरणी कर्जत तालुक्यामध्ये धडक मोहीम राबविली असून, तालुक्यातील पाच वीजचोरट्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणचे कर्जत येथील उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचार्यांनी वीजचोरीप्रकरणी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रकांत खंडू ठाकरे (रा. तिवरे), जगदिश अण्णा पवार (रा. सापले), …
Read More »जंजिरा किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद
मुरूड : प्रतिनिधी नौदल, तटरक्षक दल आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा किल्ल्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सोबत प्लास्टिक पाणी बॉटल, प्लास्टिक डबे अथवा अन्य सामुग्री आणतात. आपला कार्यभार उरकताच ते …
Read More »कडावमध्ये सांडपाणी रस्त्यावर; सततच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण
कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कडावमधून पोटलपालीकडे जाणार्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कडावमधील शिवतेज हॉटेलजवळ पोटलपाली, जांभिवलीकडे जाणारा रस्ता आहे. या परिसरात अनेक छोटीमोठी दुकाने आणि एक रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला …
Read More »वंजारपाड्यात आठवड्यातून एकदा पाणी; नळ योजना कुचकामी; विहिरीवर उसळतेय महिलांची गर्दी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा आणि शेंडेवाडी येथील नळपाणी योजना अल्पावधीत कुचकामी ठरली आहे. या योजनेतून आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर रात्रीपर्यंत थांबून राहावे लागत आहे. दरम्यान, या योजनेच्या दुरुस्तीचे काम सतत सुरू राहत असल्याने ग्रामस्थांनी या नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper