Breaking News

Ramprahar News Team

भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ ः पंतप्रधान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उद्योजकांना आवाहन करताना भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्‍यावर आहेत. मोदी आपल्या दौर्‍यादरम्यान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक …

Read More »

खारघर ः गुजराती नववर्ष, अन्नकुट दर्शनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू संत भक्तिप्रिय तथा कोठारी स्वामींचे आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप खारघर शहर सचिव विपुल चौटालिया उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः उसर्ली येथील ग्रामस्थांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भूषण पाटील, प्रवीण बढे, विक्रम साबळे, संजय मेश्राम, उमेश कारभारी, कृष्णा कोळी, अमर कोळी, कुणाल चोरगे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More »

‘जिथे यंत्रणा पोहचणार नाही, तिथेही मदत करणार’

अकोला ः प्रतिनिधी गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेेश दिले, …

Read More »

सरकार लवकरच स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसारमाध्यमांना माहिती

अकोला : प्रतिनिधी ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्‍यावर आले आहेत. …

Read More »

अयोध्या ः सुरक्षा वाढवण्याची मुस्लिमांची मागणी

नवी दिल्ली :  अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्धसैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बर्‍यापैकी आहे त्या भागात सुरक्षा …

Read More »

महिला संघाच्या भवितव्याबाबत रिजिजू प्रचंड आशावादी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा पुरुष संघ फिफा विश्वचषकात कधी खेळेल हे सांगता येणे कठीण आहे, पण महिला फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीत पुरुषांपेक्षा सरस आहे. पुरुषांमध्ये फिफा विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी बरीच चढाओढ असली तरी भारताचा महिला संघ मात्र भविष्यात नक्कीच फिफा विश्वचषकात खेळेल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी …

Read More »

मी मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो!, शोएब अख्तरचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  बुकीने संपर्क केल्यावरून बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीचे प्रकरण ताजे असतानाच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपण तेव्हा मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ’मी त्या वेळी 21 जणांविरुद्ध खेळत होतो. 11 प्रतिस्पर्धी संघातील …

Read More »

मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्पर्धा जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी  पावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलली. ती 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पावसाच्या अनिश्चितीमुळे पुढे ढकलण्यात आली. दसर्‍यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा दिवाळीपूर्वी पावसामुळेच रद्द …

Read More »

मी स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवतो : सौरव गांगुली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीने भारतातील पहिल्या डे-नाइट कसोटीचा मार्ग मोकळा करून दिला. 22 नोव्हेंबरला भारताचा पहिला डे-नाइट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ पंचाचा तब्बल पाच वेळा मान मिळवणारे सायमन टफेल यांच्या ’फाइंडिंग द गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गांगुली उपस्थित …

Read More »