Ramprahar News Team

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी, पाच तास वाहतूक ठप्प

पाली : प्रतिनिधी  सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक …

Read More »

नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले …

Read More »

नागोठण्यात मुसळधार पाऊस, अंबा नदीला पूर

नागोठणे : प्रतिनिधी मागील पाच दिवस संततधार पडणार्‍या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ ; रोह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

रोहे ः प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागाला गेल्या चार दिवसात पावासाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने कुंडलिका नदीला पुर आला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्माळुन पडली आहेत. तर रोहा -मुरूड मार्गावर कवळटे गावच्या हद्दीत व पालेखुर्द गावाच्या पश्चिम भागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली …

Read More »

थोर महापुरुषांच्या वास्तू उपेक्षित का?

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सी. डी. देशमुख यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते, अशीच मागणी नरवीर मुरारबाजी देशपांडे या स्वराज्याच्या सरदाराच्या …

Read More »

मोहीम जलसंवर्धनाची

देशाच्या कुठल्याही भागात शहरीकरण करताना आता हरित समतोल केंद्रस्थानी ठेवण्याचे भान बाळगायला हवे आहे. विहिरी, कुंडे आणि तळी जपण्याच्या पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा एकदा वळावे लागणार आहे. जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे रूप द्यावे लागेल, असे आवाहन खुद्द मोदीजींनीच केले. याहून अधिक चांगली सुरुवात त्यास लाभली नसती. बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवायला केव्हाचीच सुरुवात …

Read More »

पनवेल ः शहरामध्ये ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट अ‍ॅण्ड जनरल कामगार युनियनचे मुख्य कार्यालय सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, माजी नगरसेविका नीता …

Read More »

पनवेल : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे सोमवारी भोकरपाडा येथील गणेश आगीवले व सहकार्‍यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More »

पनवेल ः राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मोहिमेंतर्गत दुंद्रे येथे वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच चौधरी, उपसरपंच रमेश पाटील, वन विभागाचे सोनवणे, देवकाते, खाने आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

अपहृत चार अल्पवयीन मुलींचा शोध; दोन तरुण ताब्यात

पनवेल ः बातमीदार नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या दोन तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुलामुलींचा …

Read More »