लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघामध्ये आता चढाओढ लागली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्क केले असून, भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित मानला जात आहे, मात्र यजमान इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या …
Read More »अफगाणिस्तानने विजयाची संधी दवडली; पाकिस्तानचे आव्हान कायम
लीड्स : वृत्तसंस्था अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीन गडी राखून मात केली. 228 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा …
Read More »…तर 27 वर्षांपूर्वीच टीम इंडिया भगव्या
जर्सीत दिसली असती नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत यजमान इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरली. 27 वर्षांपूर्वीच टीम इंडिया भगव्या रंगाच्या जर्सीत दिसली असती. मात्र परिस्थिती पाहून टीम इंडियाला निळ्या रंगाच्या जर्सीची निवड करावी लागली होती. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 1992पासून रंगीत जर्सी घालून खेळण्याची प्रथा सुरू …
Read More »‘कांगारूं’ची ‘किवीं’वर मात ; न्यूझीलंडवरील विजयाने ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी कायम
लॉर्ड्स : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ‘कांगारूं’च्या 244 धावांचा पाठलाग करताना ‘किवी’चा संघ केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या …
Read More »पनवेल परिसरात नव्याने जलाशय निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा ; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता येथे नव्याने जलाशय निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली. पनवेल परिसराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी याकरिता आमदार …
Read More »‘रयत’च्या केंद्राचे उद्घाटन ; खारघरमधील सोहळ्यास मान्यवरांची लाभली उपस्थिती
खारघर : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजीज लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या रयत सेन्टेनरी सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अॅण्ड इक्युबेशन (आरसी-सीआयआयआय)चे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »पनवेल मनपातर्फे स्वच्छता स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्याकरिता पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी (दि. 28) करण्यात आली. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे , सहाय्यक आयुक्त चंद्रशेकर खामकर, …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व …
Read More »मुसळधार पावसाने रायगडला झोडपले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 28) मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कामावर निघालेले नोकरदार आणि शाळा-कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे जलसंकट टळले असून, बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेला मान्सून अखेर जिल्ह्यात …
Read More »खालापुरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. त्याच्यासह अन्य तीन संशयित रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. करंबेळीत गेल्या दोन-चार दिवसांपासून तापाची साथ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातील गणेश महाडिक (27) याला अशक्तपणा जाणवू लागल्याने वावोशी प्राथमिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper