नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रतिभावान डावखुरी फलंदाज स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. द हंड्रेडमध्ये तिने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. अशाच प्रकारची स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात यावी, याबाबत स्मृतीने तिचे मत मांडले आहे. महिलांसाठी सहा संघांमध्ये आयपीएल स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी स्मृतीने केली. …
Read More »सत्कार समारंभांमुळे निरज अस्वस्थ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राला गेल्या 13 ऑगस्टला आपल्या राज्य (हरयाणा) सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला हजर राहायचे होते, मात्र त्या वेळी ताप असल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता. हा समारंभ बुधवारी पुन्हा आयोजित करण्यात आला अन् नीरजने त्याला हजेरी लावली. भारतात दाखल झाल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार …
Read More »…तर भारत तिसरी कसोटी सहज जिंकेल
लंडन : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 25 ऑगस्टला सुरू होणार आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे भारताला तिसर्या कसोटीत या गोष्टीचा चांगलाच फायदा होऊ शकतो. भारताचा तिसरा सामना हेडिंग्ले या मैदानात होणार आहे. भारतीय संघ 2002 सालानंतर पहिल्यांदाच या …
Read More »अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पनवेल महापालिकेकडून लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणार्या नागरिकांच्या कोविड लसीकरणास काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. आजवर पालिका क्षेत्रातील 27 नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. अशा रुग्णांच्या लसीकरणासाठी संबधितांनी नजिकच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. अनेक कुटूंबामध्ये …
Read More »एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यानुसार त्यांना बुधवारी (दि. 18) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा …
Read More »ना. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नवी मुंबईत जोरदार स्वागत
नवी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपने सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मंगळवारी नवी मुंबईत आगमन झाले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ, पामबीच मार्गावर आगमन झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जंगी …
Read More »‘व्हीके’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा पनवेल : प्रतिनिधी शहरातील व्ही. के. हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बारावीच्या 200 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शाळेने जबाबदारी झटकली. भाजप युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष मयूरेश नेतकर यांनी 20 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्हीके हायस्कूलने बारावीच्या पूर्व परीक्षेचे मार्क आम्ही धरणार नाही. …
Read More »उद्योजकांवरील होणारे हल्ले थांबवा
फडणवीसांच्या औरंगाबादच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र औरंगाबाद : प्रतिनिधी उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा या सर्वांचा गांभीर्याने विचार करावा. तसेच याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात आणि जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या. पनवेल शहरातून जाणार्या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत उड्डाणपुलावर …
Read More »डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते राऊत क्लिनिकचे उद्घाटन
उरण, चिरनेर : प्रतिनिधी पी. पी. खारपाटील एज्युकेशनच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरदास राऊत यांचे सुपुत्र डॉ. व्हॅन्युज सुरदास राऊत यांनी सुरू केलेल्या राऊत क्लिनिकचे उद्घाटन पनवेल येथील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते नुकतेच चिरनेर येथे करण्यात आले. दिवसेंदिवस बदलणार्या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजाराचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper