एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी पाली : रामप्रहर वृत्त चालकाचा ताबा सुटल्याने सुधागड तालुक्यातील कवेळे गावाजवळ घाट वळणार सोमवारी (दि. 31) सायंकाळी बोअरवेल ट्रक पलटी झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ट्रक चालक छोटू …
Read More »मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता तीन वर्षे फलकावरच!
थेरोंडा ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत; संबंधित खाते झोपेत रेवदंडा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला रेवदंडा हायस्कुल ते थेरोंडा हा रस्ता गेली तीन वर्षे फलकावरच आहे. ग्रामस्थ नूतन रस्त्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित खाते झोपले असल्याचा आरोप केला जात आहे. रेवदंडा हायस्कुल ते थेरोडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात …
Read More »नित्यनव्याचा ध्यास घेतलेला शिक्षणमहर्षि
पत्रकारितेत 50 वर्षे सक्रिय असल्याने मानवी स्वभावांचे अनेक नमुने जवळून बघायला मिळाले. बहुतेककरून जास्त माणसं ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याच वर्गवारीतील अधिक आढळतात. तथाकथित समाजसेवकांमध्ये तर समाजसेवेच्या नावाखाली लोकांच्या तोंडचे तूप आपल्या पोळीवर ओढून कसे घेता येईल हेच बघणारे जास्त भेटतात. स्वत:च्या तोंडचा घास समोरच्या भुकेल्याला देणारा एखादाच! त्यातही असे …
Read More »रयतेचा आधारवड
महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य आपल्या खांद्यावर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली व दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर अण्णांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने बहुजन …
Read More »आभाळाएवढा माणूस
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय औद्योगिक इतिहासात ज्या थोर व महात्मीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली, त्या व्यक्तींमध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाने राज्य सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर किल्ले रायगडावरून …
Read More »खोपोली भाजपतर्फे आदिवासींना मदतीचा हात
खोपोली ः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारला 31 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रविवारी (दि. 30) खोपोली भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांना अन्नधान्य, मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. या वेळी सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्राप्पा अनिवार, रमेश …
Read More »पंतप्रधानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
म्हसळा ः प्रतिनिधी देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भाजप म्हसळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे देशातील 135 कोटी जनतेचे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भाजप सबंध देशभर आनंद उत्सव साजरा करीत आहे. कोरोना महामारी तसेच …
Read More »रोह्यातील नुकसानग्रस्त बागायतदाराला भाजपकडून दिलासा
धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील बाहेगाव फळ, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या गावातील अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दक्षिण रायगड भाजपच्या शिष्टमंडळाकडून येथे भेट देण्यात आली. या वेळी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना जीवनावश्यक …
Read More »वणवे लावणार्यांवर कडक कारवाईची मागणी
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत. या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे. वणवे लावणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनामार्फत दरवर्षी वनीकरणाच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper