अलिबाग ः जिमाका मतदान करणे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करून लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 25) येथे केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हा नियोजन सभागृह येथे कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी …
Read More »पेण पूर्व विभागाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध
भाजपचे वैकुंठ पाटील यांचे प्रतिपादन पेण ः प्रतिनिधी पेण पूर्व विभागाचा विकास करण्यात शेकाप पूर्णपणे अपयशी ठरला आहे, मात्र भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप या विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी शेडाशी येथे केले. आमदार रविशेठ …
Read More »हरविलेल्या मुलीचा दोन तासांत शोध
दादर सागरी पोलिसांची कामगिरी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर गावात वीटभट्टी कामासाठी आलेल्या कुटुंबासोबतची 11 वर्षीय निकिता नाईक हरविल्याची तक्रार दादर सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मुलीला दोन तासांत शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश आले आहे. पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचे उत्पादन सुरू असते. यासाठी दरवर्षी …
Read More »एक्स्प्रेस वेवरील रस्ता अपघातात अभियंता ठार
खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनला महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथे सोमवारी (दि. 25) झालेल्या अपघातात तेथे देखरेख करणार्या अभियंत्याचा रोलरखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, रोडरोलरचा ऑपरेटर अपघातानंतर फरार झाला आहे. सोमवारी एक्स्प्रेस वेवर किमी 19 येथे काम सुरू होते. आयआरबीचे उपठेकेदार कंपनीचे अभियंता …
Read More »डॉ. किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे दाद
कोर्लई जमीन प्रकरण; 28 जानेवारीला दिल्लीत सुनावणी मुरूड ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या कोर्लई येथील जागेची माहिती प्रतिज्ञापत्रात न दाखवल्यामुळे निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे …
Read More »मतदार लोकशाहीचा प्राण -तहसीलदार दिलीप रायन्नावर
पाली ः प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठी सार्वभौम्य लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. समानतेची शिकवण लोकशाही देते. अशा लोकशाहीचा प्राण हा मतदार आहे. मतदारांनी जागृत व जबाबदार असले पाहिजे. निःपक्षपातीपणे चांगल्या उमेदवाराला निवडणे हे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले. येथील ग. …
Read More »रोह्यात विविध सामाजिक प्रतिष्ठान, युवकांचा सन्मान
धाटाव ः प्रतिनिधी डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पुण्यभूमीत भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी रोह्यातील विविध प्रतिष्ठान व युवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा अलिबाग येथे रायगड जिल्हा प्रभाकर …
Read More »आदिवासी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
बँक ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्राचे वितरण कर्जत ः बातमीदार आदिवासी समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आठ दिवसांचे रोजगार निर्मितीची माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आठ दिवस 100 टक्के उपस्थिती लावणार्या 71 आदिवासी महिलांना प्रमाणपत्र …
Read More »संधीसाधू पुढार्यांचा मोर्चा
सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणे शेतकर्यांना शक्य झाले, तो प्रजासत्ताक शाबूत असल्याचा पुरावाच मानला पाहिजे. प्रजेच्या आवाजाला सरकारदरबारी वजन आणि मान आहे हेच यातून सिद्ध होत नाही काय? ऊठसूठ लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची आरडाओरड करणार्या विरोधीपक्षांनी या निमित्ताने थोडे आत्मचिंतन करावे. अवघ्या विश्वाला अभिमान वाटेल अशा प्रजासत्ताकात रूपांतर झालेल्या …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात
रोहे ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper