कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून नारळ-सुपारीच्या वृक्षांमुळे व समुद्राच्या अस्तित्वामुळे कोकणाला पर्यटकांच्या आगमनामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून अलिबाग-मुंबई येथे जलद बोटसेवा त्याचप्रमाणे आगामी काळात रो रो सेवा उपलब्ध झाल्याने या भागाचा जलद गतीने विकास होताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पामुळे …
Read More »फसवणूक करणारे सातजण गजाआड
बनावट कागदपत्रे बनवून 4 कोटी 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अटक पनवेल शहर पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेक याद्वारे कंपनीच्या खात्यातून चार कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक करणार्या सातजणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. आयसीआयसीआय बँक शााखा …
Read More »सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चिंतन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2019-2020 मधील मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि. 13) शुभेच्छा चिंतन कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता …
Read More »पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एजुकेशन सोसायटी, पनवेलच्या संचालक मंडळाची मुदत 21 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आल्याने नवीन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संस्था संचालित पनवेलच्या याकूब बेग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या 180 सदस्यांपैकी 172 लोकांनी …
Read More »कर्नाळा नागरी सहकारी बँकेविरोधात ठेवीदारांनी काढलेला भव्य मोर्चा
दिल्लीचे कवित्व
काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘आप’च्या विजयानंतर नोंदवलेली प्रतिक्रिया तर हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘खोटारडेपणा’ आणि ‘सत्या’च्या युद्धात सत्याचा विजय झाला असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आलेले नाही. इतकेच नव्हे तर 70 पैकी त्यांच्या 63 उमेदवारांना डिपॉझिट देखील गमवावे लागले. स्वपक्षाच्या अशा …
Read More »ऑनलाइन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे
निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी, तसेच अवघड क्षेत्र ठरविण्याचे नियम शासननिर्णयात स्पष्ट करावेत, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी केली. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणार्या …
Read More »रेल्वेच्या पळसदरी तलावात मगर आणि कासवाचा मृत्यू
विषबाधा झाल्याचा संशय; आणखी मगरी असल्याची माहिती कर्जत : बातमीदार तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या रेल्वेच्या तलावात मंगळवारी (दि. 11) सायंकाळी मगर आणि कासव यांचे मृतदेह आढळले. वन विभागाने मृत मगरीचे अवशेष जाळून टाकले. दरम्यान, त्या तलावात आणखी तीन मगरी असल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मगरी शोधण्याचे काम वन …
Read More »हिंगणघाटच्या आरोपीला कठोर शिक्षा द्या
कर्जतमधील डिकसळ ग्रामस्थांची एकमुखी मागणी कर्जत : बातमीदार हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जाळणार्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया डिकसळ येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. कर्जत तालुक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला …
Read More »अतिवृष्टीचा पांढर्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम
शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. पांढर्या कांद्याची लागवड राज्याच्या काही भागात केली जाते, परंतु अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा आणि इतर ठिकाणचा पांढरा कांदा यांच्या चवीमध्ये फरक आहे, तसेच अलिबागचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper