नवी मुंबई : समाजातील सर्वांना अल्पशा शुल्कामध्ये संगीताचे शिक्षण मिळावे आणि अनुशासनप्रिय, निर्व्यसनी आणि निष्ठेने संगीतसाधना करणारे कलाकार आणि शिक्षक घडविणे हेच जीवितकार्य मानलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वाशी येथील संकुलाचा विस्तार सोहळा विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या शुभहस्ते …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांनी घेतला पावसाळी नुकसानीचा आढावा
पनवेल ः वार्ताहर सातत्यपूर्ण मुसळधार पावसामुळे व त्याच वेळी भरती असल्यामुळे पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. या विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतला. शहरातील पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, वीट सेंटर, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर …
Read More »पनवेलमध्ये मुसळधार पाऊस
आयुक्तांनी घेतली आढावा बैठक; नागरिकांना हलविले सुरक्षित ठिकाणी कळंबोली ः प्रतिनिधी पनवेल परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, बंदर रोड, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. कित्येकांच्या घरात पाणी गेल्याने आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खाडीलगतच्या रहिवाशांना संरक्षित ठिकाणी …
Read More »वन्यजीवांचे रक्षण
पावसाळ्यात ओला चारा खाण्यासाठी वन्यप्राणी माळरानावर येत असल्याने त्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. शिकारी आपली मर्दानगी मुक्या प्राण्यांवर बंदुकीच्या साह्याने गाजवीत अनेक प्राण्याच्या हत्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कधी मांस भक्षणासाठी, तर कधी कातडीसाठी किंवा नखे यांच्यासाठी वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. सुधागड, पाली, खालापूर, तसेच कर्जतमधील जंगल …
Read More »पेरले ते उगवले! युतीमध्ये ‘इनकमिंग’ जोरात, तर काँग्रेस आघाडीत घबराट
लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वेध लागले आहेत. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले…!’ याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्ताधारी युतीकडे वळणार्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी मंत्री, विद्यमान अध्यक्ष अशा असंख्य लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये आपापल्या जागा सुरक्षित करण्यासाठी प्रारंभ केला आहे. …
Read More »‘जनतेला चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्यांचे कर्तव्य’
अलिबाग : प्रतिनिधी शून्य प्रलाम्बिता (झीरो पेंडंसी) कार्यपद्धत ही चांगली संकल्पना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचार्यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पडले पाहिजे. जनतेची कामे वेळेत पूर्ण करून चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्यांचे कर्तव्य आहे, असे मत भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी येथे व्यक्त केले. …
Read More »महाड ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण
महाड : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब आणि हिरवांकुर या संस्थेच्या वतीने महाड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच या झाडांना प्रोटेक्शन गार्ड म्हणून ड्रम लावण्यात आले. रोटरी क्लब ऑफ महाड आणि हिरवांकुर संस्था यांच्या सौजन्याने महाड ग्रामीण रुग्णालय अर्थात ट्रामा केअर सेंटर येथे डॉ. भास्कर जगताप यांच्या सहकार्याने इकोफ्रेंडली …
Read More »मालेगाव आणि दहिवलीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक
कर्जत : बातमीदार भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेंमेंट बँकेचा उपक्रम कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वारेदी आणि मालेगावमध्ये सुरू करण्यात आला आहे. दहिवली ग्रामपंचायत कार्यालयातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत आणि चालू खाती यांच्या माध्यमातून व्यवहार करता येणार असून, तेथील सर्व व्यवहार पेपरलेस असणार आहेत. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागामार्फत …
Read More »विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘उरी’चा थरार
सर्जिकल स्ट्राईकचा चित्रपट पाहून नागोठण्यात विद्यार्थी भारावले नागोठणे : प्रतिनिधी कारगिलमधील विजयाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील विद्यार्थ्यांना उरी द सर्जिकल स्ट्राईक हा उरी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट मोफत दाखविण्यात आला. रोहे तहसील कार्यालयाकडून येथील सुरेश जैन आणि डॉ. मिलिंद धात्रक यांच्या साई चित्रमंदिर या आलिशान …
Read More »रायगडातील बेरोजगारांना रोजगाराची संधी
माणगाव : प्रतिनिधी रायगडमध्ये मोठमोठ्या कंपन्या येत आहेत. दिघी पोर्टमध्ये आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्याकरिता स्थानिकांच्या पाठीशी टाटा कंपनी उभी आहे. कमीत कमी कागदपत्रांमध्ये विविध बँकांच्या सहकार्याने स्थानिकांना लगेचच ट्रक, डंपर, टँकर उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी स्थानिक बेरोजगारांनी कंपनीच्या मेळाव्यात संपर्क साधावा, असे आवाहन टाटा कंपनीचे मुख्य संचालक विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper