नागोठणे : प्रतिनिधी Exif_JPEG_420 विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर या दोन गावात गटारे बांधण्याच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून हे बांधकाम केले जात आहे. दोन्ही गावांत प्रत्येकी पाचशे मीटर लांबीची गटारे बांधण्यात येणार असून, दोनशे मीटरहून जादा बांधकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण बांधकाम …
Read More »पोशीर सरपंच, ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी
अनधिकृत बांधकामप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा कर्जत : बातमीदार पोशीरमधील अनधिकृत बांधकामावर आदेश मिळूनही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलेने सरपंच व ग्रामसेवक यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्रशासकीय आदेशानंतरही पोशीर ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईस नकार दिला आहे. ग्रामपंचायतीच्या या हेकेखोर भुमिकेमुळे हवालदिल झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …
Read More »खालापुरात तीन अपघातांत तीन किरकोळ जखमी
खालापुर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील कलोते गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 24) सकाळी मोकाट गुरांना वाचविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुंबई बाजूच्या मार्गिकेवर आडवा झाला. तर त्याच्या धडकेने पुढे जाणारा टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालक सुधीर दौलत कोकाटे (वय 42, रा. लोणावळा) व आणखी दोन प्रवासी जखमी …
Read More »भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजयी जल्लोष
कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळविलेले नेत्रदीपक यश आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाने हरखून गेलेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) शहरात नागरिकांना पेढे भरविले. तसेच फटाक्यांची आतषबाजी व ढोलताषांच्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. …
Read More »मोदी पर्व पुन्हा सुरू
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राजबिंड्या राजपुत्रापेक्षा तळागाळातून परिस्थितीशी झगडत ध्येयनिष्ठेने प्रेरित होऊन स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर देशातील सर्वोच्च सत्तास्थानी विराजमान झालेले मोदी लोकांना अधिक जवळचे, विश्वासपात्र व विसंबून राहण्याजोगे वाटतात. याखेरीज आणखी एका घटकामुळे लोकांना मोदी हाच उत्तम पर्याय आहे असे ठामपणाने वाटते. ती म्हणजे, राजकीय अस्थिरतेची भीती. कोटी …
Read More »संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मांदियाळी
उरण : वार्ताहर संकष्टी चतुर्थी बुधवारी (दि. 22) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपतीची मूर्ती पुरातन काळातील असल्याने व सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याने या मूर्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील आतील गाभारा अतिशय सुंदर असून …
Read More »नवी मुंबईत गरीब रुग्णांचे हाल
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील मनपा रुग्णालयाचे तीनतेरा वाजल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांचे हाल होत आहेत.विशेष म्हणजे उपचार घेण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी लेखी मागणी वाशी रुग्णालयात आर्थिक …
Read More »तांब्या-पितळेच्या भांड्यांना वाढली मागणी
उरण : वार्ताहर 40 ते 45 वर्षापूर्वी घराघरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जात असत. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रांत कमालीचा बदल झाला. त्याचप्रमाणे स्वस्त मिळणार्या आणि सहज स्वच्छ होणार्या चमकदार स्टील भांड्यांचे राज्य स्वयंपाक घरात सुरू झाले होते, पण या भांड्यांचे आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या असलेले फायदे लक्षात आल्याने गृहिणी पुन्हा तांब्याची भांडी वापरू …
Read More »खोबरेल तेल भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पनवेल : रामप्रहर वृत्त सुट्टे खोबरेल तेल भेसळीसाठी चर्चेत असणे सुरूच आहे. या वेळी कोचिन ऑईल मर्चंट्स असोसिएशनने (सीओएमए) सुट्ट्या खोबरेल तेलातील भेसळीचा हा मुद्दा प्रकाशात आणला आहे. सीओएमएचे अध्यक्ष म्हणाले, खोबरेल तेलात सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने काढलेल्या तेलाची मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स औद्योगिक कारणासाठी तेल …
Read More »उरणमध्ये अपघातात एक जण ठार
उरण : बातमीदार तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता झालेल्या अपघातात निखिल चंद्रकांत कडू (21) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन दिवसातील हा चौथा अपघात. यामध्ये चार जणांचा बळी गेला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अपघात मालिकेमध्ये मंगळवारी चौथा बळी गेला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper