पनवेल : रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण दिवंगत जनार्दन भगतसाहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन …
Read More »तळोजा फेज 1मधील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी
भाजपच्या पाठपुराव्यामुळे नवी टाकी कार्यान्वित पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1 येथील पाण्याची टाकी कार्यान्वित झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप नेत्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तब्बल पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अपुर्या तसेच कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या तळोजा फेज 1 मधील रहिवाशांची प्रतीक्षा यामुळे संपली …
Read More »स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण
गुणीजनांचाही होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्व. …
Read More »पराग बोरसे व विद्यार्थ्यांच्या चित्रांचे सिंगापूरमध्ये प्रदर्शन
कर्जत : प्रतिनिधी कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांची चित्रे आजवर मुंबई, पुणे, दिल्ली, दुबई, अमेरिका, चीन अशा अनेक ठिकाणच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत तसेच बोरसे हे विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरीदेखील ठरले आहेत. आता त्यांच्या व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापूरमध्ये भरविण्यात आले आहे. आजवर कुठल्याही …
Read More »लोकनेते दि. बा. पाटील कृती समितीची बैठक
नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शनिवारी (दि. 29) झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. …
Read More »मन की बातमुळे जनआंदोलन उभे राहिले : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा रविवारी (दि. 30) 100वा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला, तसेच भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून गव्हाण येथे स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 2 मेदरम्यान गव्हाण येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील …
Read More »कर्जतमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 51 विकासकामांचे भूमिपूजन
एकाच दिवसाचा तालुक्यातील विक्रम कर्जत :प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, उमरोली, किरवली, हलिवली ग्रामपंचायत हद्दीत 51 विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. एकाच दिवशी 51 विकासकामांचे भूमिपूजन हा तालुक्यातील विक्रमच म्हणावा लागेल. भाजप युवा नेते किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांसाठी निधी …
Read More »कारवाईचा फास आवळू लागल्याने कर्नाळा बँक संचालकांचे धाबे दणाणले!
सीईओ अपर्णा वडके यांना न्यायालयीन कोठडी पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सीईओ अपर्णा वडके यांना शनिवारी (दि. 29) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या घोटाळाप्रकरणी कारवाईचा फास आवळू लागल्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले असून घोटाळ्याचे सूत्रधार शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे …
Read More »रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 व 2 जूनला होणार साजरा
मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनामार्फत 1 व 2 जून रोजी किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper