मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी प्रति‘मातोश्री’ तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले. आमदार गोगावले म्हणाले, ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब …
Read More »पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्यांना खुषखबर!
वेतनवाढीचा महासभेत निर्णय पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना जानेवारी 2022पासून वेतनवाढ मिळणार आहे. शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस व सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग ’क’ कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि चारही प्रभागांतील विविध विकासकामांना बुधवारी …
Read More »पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, …
Read More »महाडमधील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांकडून पहाणी
प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी बावळे गाव परिसराला भेट …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे गव्हाण विभागातील विद्यार्थ्यांना वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 5) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. …
Read More »कोरोना काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांना पनवेल मनपातर्फे अर्थसहाय्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या 21 वर्षाखालील 128 बालकांना प्रत्येकी 50 हजारांचे अर्थसहाय्य वाटप मंगळवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई …
Read More »आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावलेंकडून चोळई येथील दरडग्रस्त भागाची पाहणी
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी …
Read More »रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंनी शानदार कामगिरी करून पाच सुवर्ण, दोन रौप्य व सहा कांस्य अशी एकूण 13 पदक जिंकली. स्पर्धा खांदा कॉलनी येथे झाली. स्पर्धेचे आयोजन जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि वाको किकबॉक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर …
Read More »टीम इंडियाचे स्वप्न भंगले!
निर्णायक सामन्यात इंग्लंड विजयी; मालिका बरोबरीत बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना यजमान संघाने सात गडी राखून जिंकला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची, तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसर्या डावात सर्वबाद 245 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे 377 धावांची आघाडी आली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper