पनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, अशी …
Read More »माजी मंत्री अनिल देशमुखांना मोठा धक्का
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधी100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग) प्रकरणात देशमुख यांनी दाखल केलेली कारवाईपासून संरक्षण देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा …
Read More »रायगडात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावाचा राज्य सरकारने विचार करावा
ना. कपिल पाटील यांचे भूमिपुत्रांना समर्थन ठाणे ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी (दि. 16) ठाण्यातून प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी …
Read More »18 वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश
मुंबई ः राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांनुसार सर्व मॉल्स आता रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. याकरिता दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार आहे, मात्र 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू नसल्याने त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा गोंधळ अखेर दूर करण्यात आला आहे. राज्यात 18 वर्षाखालील …
Read More »नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेतेदि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटलांचा तरुंगातील मुक्काम वाढला
आणखी सहा दिवसांची कोठडी पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग)प्रकरणी विवेक पाटील यांना सक्तवसुली …
Read More »कोशिश फाऊंडेशनच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आणि तीन गटांत ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेत गट ’अ’साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, …
Read More »कामोठ्यात व्यापार्यांचे दुकाने खोलो आंदोलन
दोन दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून आश्वासन पनवेल ः वार्ताहरकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये असल्याने व्यापार्यांना जाचक निर्बंधांना सामोरे लावे लागत आहे. या विरोधात …
Read More »राज्य सरकारने केला शिक्षणाचा खेळखंडोबा
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणार्या ठाकरे सरकारने अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper