Breaking News

Ramprahar Reporters

‘इकडे आड तर तिकडे विहीर’अशी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांची अवस्था

बँकेवर कारवाई नाही आणि ठेवीदारांचे विमा संरक्षणही अस्थिर पनवेल : प्रतिनिधीरिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेवर तिसर्‍यांदा घातलेल्या निर्बंधांची मुदत येत्या 15 ऑगस्ट 2021 रोजी संपुष्टात येणार आहे. ठेवीदारांच्या ठेवींवर संरक्षणापोटी कर्नाळा बँकेकडून उतरवलेल्या विम्याची मुदत येत्या ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यापूर्वी विम्याच्या हफ्त्याचे 38 लाख 65 हजार रुपये भरणे आवश्यक आहे, मात्र …

Read More »

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील पंचत्वात विलीन

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाला मुलगा सचिन पाटील यांनी मुखाग्नी दिला. लक्ष्मणशेठ यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर …

Read More »

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला भूमिपुत्र पुन्हा एकवटणार

‘दिबां’च्या नावासाठी गावोगावी मशाल मोर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका …

Read More »

धोनीच्या नावासमोरील ब्ल्यू टिक ट्विटरने हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार्‍या महेंद्रसिंह धोनीबाबत मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धक्कादायक निर्णय घेतला आहे. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्ल्यू टिक’ (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे सांगणारे निळ्या रंगाचे चिन्ह) हटवली आहे. ट्विटरने घेतलेल्या या निर्णयामागचे नेमके कारण कळू शकले नाही.धोनीला भारतातील …

Read More »

गोल्फमध्ये भारतीय खेळाडू पदकाच्या शर्यतीत

टोकियो : वृत्तसंस्थाऑलिम्पिक 2020 ला सुरुवात झाली तेव्हा भारताला हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, टेनिस अशा क्रीडा प्रकारातून पदक मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. कदाचित अ‍ॅथलेटिक्समधून एखादे पदक मिळेल असे वाटत होते, पण कोणी विचार देखील केला नव्हता की गोल्फमध्ये भारताचा खेळाडू पदकाच्या शर्यतीत असेल.टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (दि. 7) रोजी …

Read More »

मेजर ध्यानचंद यांचा मोठा सन्मान

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय खेळाडूंना देण्यात येणार्‍या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल …

Read More »

भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील यांचे निधन

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी (दि. 5) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र अविनाश, शैलेश …

Read More »

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचेज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि. 30) निधन झाले. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते आबा या नावाने ओळखले जात असत. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळले तसेच त्यानंतर मंत्रिपदही भूषविले होते. साधी राहणीमुळे …

Read More »

विवेक पाटील यांना तळोजा तुरुंगात हलविले

पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले.प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर रोड जेलऐवजी माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे,’ अशी मागणी घोटाळेबाज विवेक पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांना …

Read More »

महाडमध्ये शेतकरी, मजूरांवर काळाचा घाला; 32 घरे ढिगाऱ्याखाली

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 कीमीवर तलीये या गावी मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि.22) दरड कोसळून सुमारे 32 घरे गाढली गेली असून 72 लोक बेपत्ता असल्याची माहिती तलीयेचे सरपंच यांनी दिली आहे. एनडीआरएफ च्या मदतीच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.एनडीआरएफ …

Read More »