लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यानंतर 20 दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड …
Read More »जलतरणपटू नटराज ऑलिम्पिकसाठी पात्र
रोम ः वृत्तसंस्थाभारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे.‘नटराजने नोंदवलेली 53.77 सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) …
Read More »जोकोव्हिचची विजयी घोडदौड
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा बिम्बल्डन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला 6-3, 6-3, 6-3 असे नमवून विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. याचबरोबर जपानच्या केई निशिकोरीने 100व्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद करताना अॅलेक्सी पॉपीरिनचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला.अलिझे कोर्नेटने दोन आठवड्यांत दुसर्यांदा …
Read More »कोरोनामुळे निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ‘टीआयपीएल’कडून आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा. लि. अर्थात टीआयपीएल कंपनीच्या वतीने कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला. याद्वारे टीआयपीएल कंपनीने एक आदर्श पायंडा पाडला आहे.टीआयपीएलमध्ये सुपरवायझर या पदावर काम करणारे विशाल तुकाराम घरत, संजय धर्माजी म्हात्रे …
Read More »आजपासून पालख्यांचे प्रस्थान
आषाढी यात्रेवर यंदाही कोरोना निर्बंध मुंबई ः प्रतिनिधीपंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी गुरुवार (दि. 1)पासून पालखी प्रस्थान होणार आहे. यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. …
Read More »आता मुस्लिम आरक्षणासाठी लढाई
वंचित बहुजन आघाडीचा 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी येत्या 5 जुलैला विधान भवनावर भव्य मोर्चा काढणार आहेत. वंचित …
Read More »आदित्य ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधीसंभाजी ब्रिगेड संघटनेने बुधवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती, पण भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.मराठा समाज …
Read More »रायगडात हॉटेल, रिसॉर्ट 50 टक्के क्षमतेने होणार खुली
अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये रायगडचा समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक निर्बंधांतून रायगडकरांची अद्याप तरी सुटका झालेली नाही. लेव्हल-4मध्ये असलेल्या रायगडमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, तर हॉटेल आणि रिसॉर्टला 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी जारी …
Read More »गणेश देशमुख यांनी स्वीकारला पनवेल मनपा आयुक्तपदाचा कार्यभार
पनवेल ः प्रतिनिधीयेथील महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी (दि. 30) पदभार स्वीकारला. याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याने आनंद होत असून जे प्रकल्प सुरू आहेत ते प्राधान्याने पुढे घेऊन जाण्यावर भर देण्यात येईल, …
Read More »फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा
राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper