आमदार प्रताप सरनाईक यांचे ‘मविआ’वर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावरील संकटावेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी ‘मविआ’वर शरसंधान साधून खळबळ उडवून दिली …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी अधिवेशनातही आवाज
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, …
Read More »कर्नाळा बँकेकडून हक्काचे पैसे न मिळाल्याने खातेदार, ठेवीदार अगतिक
दोषी संचालकांवर न्यायालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार पनवेल ः प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचारामुळे ज्या खातेदार आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, त्या छोटी मोठी गुंतवणूक करणार्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दोषी संचालकांविरुद्ध थेट न्यायालयातच फौजदारी गुन्हा दाखल केल्यास त्यांना न्याय मिळू शकेल. सध्या सुरू असलेल्या सरकारी कारवाईमुळे …
Read More »एमपीएससीमधील भरतीच्या घोषणेची फडणवीसांकडून पोलखोल
मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले होते.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप करून घोषणेची पोलखोल केली.देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा …
Read More »पावसाळी अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक
पहिलाच दिवस ठरला वादळीभाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन; सत्ताधार्यांकडून दडपशाही मुंबई ः प्रतिनिधीविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 5) पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ उडाला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा समाचार घेतला. अन्यायी कारभारावरून भाजपने सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडले. या वेळी जनतेच्या हिताच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार; राणे, गावित यांच्या नावाची चर्चा
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) होणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा …
Read More »अर्जेंटिना उपांत्य फेरीत
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसीच्या 76व्या आंतरराष्ट्रीय गोलमुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरवर 3-0 अशी मात करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशस्वी खेळात सातत्य राखत मंगळवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला कोलंबियाचा सामना करायचा आहे. मेसीने या लढतीत तिसर्या क्रमांकाचा गोल केला, पण आधीच्या दोन गोलमध्येही …
Read More »टी-20 क्रिकेटमध्ये सुबोध भाटीचे द्विशतक
17 षटकार, 17 चौकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीटी-20 क्रिकेट ह्या कमी चेंडूंच्या जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हीदेखील दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्याच वेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसर्यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधने 79 चेंडूंमध्ये 205 धावा काढल्या. या …
Read More »आयपीएल 2022साठी ब्लू प्रिंट
बीसीसीआयकडून मेगा ऑक्शनची तयारी; मुंबई इंडियन्समध्येही होणार बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याच वेळी आता बीसीसीआयने आयपीएल 2022साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022ची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, …
Read More »संपूर्ण रायगड जिल्हा आता तिसर्या स्तरात
निर्बंध काही प्रमाणात शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीसंपूर्ण रायगड जिल्ह्याने आता कोरोनाच्या तिसर्या स्तरात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध जिल्ह्यात शनिवार (दि. 7)पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले.राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने महाराष्ट्र शासनाने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. रायगड जिल्हाचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper