Breaking News

Ramprahar Reporters

उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात क्यूबा ः वृत्तसंस्थाप्रमुख आक्रमणपटू एडिन्सन कव्हानीने तब्बल सात महिन्यांनंतर झळकावलेल्या पहिल्या गोलच्या बळावर उरुग्वेने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अ गटातील या लढतीत उरुग्वेने 2-0 असा विजय मिळवून बोलिव्हियाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आणले.क्यूबा येथील एरिना पँटानल येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात …

Read More »

भारतीय महिला संघाला कांस्यपदक

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा ओसिजेक (क्रोएशिया) ः वृत्तसंस्थाराही सरनोबत, मनू भाकर आणि यशस्विनी सिंग देस्वाल या भारतीय त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघाने हंगेरीच्या संघाला (व्हेरोनिका मेजर, मिरआम जॅको आणि सारा राहेल फॅबियान) 16-12 असे पराभूत केले. पात्रता स्पर्धेत …

Read More »

आयपीएलपाठोपाठ टी-20 वर्ल्डकपही यूएईत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-20 वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.वर्ल्डकप टी-20 स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार …

Read More »

बँकेतील ठेवी की म्युच्युअल फंडांच्या डेट योजना?

बँक ठेव ठेवणे ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि ते बरोबरही आहे. पण ज्यांना त्यापेक्षा अधिक परतावा हवा आहे, त्यांनी थोडी अधिक जोखीम घेतली तर सध्या चांगला परतावा मिळू शकतो. डेट फंडाच्या योजनांमध्ये तुलनेने कमी जोखीम असते आणि काही चागल्या योजना परतावाही चांगला मिळवून देतात.भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करणे, …

Read More »

2021-आर्थिक संकल्पांची अर्धवार्षिक आठवण

जूनची अखेर म्हणजे 2021 हे अर्धे वर्ष लवकरच संपणार. बदलत्या आर्थिक स्थितीचा परिणाम झाला नाही, असा माणूस सापडणार नाही. पण आता व्यवहार सुरु झाले असताना आपणच केलेल्या आर्थिक संकल्पांची आठवण करण्याची आणि त्यात जे करायचे राहिले आहे, ते करण्याची हीच वेळ आहे.नव्या वर्षांत नवे संकल्प करण्याची पद्धत आहे, त्यानुसार अनेक …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांच्या कोठडीत वाढ

‘डोळस प्रजा’ पाठीशी असलेला ‘कथित राजा’ जेलमध्येच! मुंबई ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची कोठडी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टाने 28 जूनपर्यंत वाढविली आहे, मात्र तरीही ‘डोळस’ असलेले चिपळेवासी अजूनही या ‘कथित राजा’च्या वाढदिवशी त्याच्या पाठीशी असल्याचे …

Read More »

रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधीरोटरी क्लबच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने पनवेलची जी सेवा होते त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नसल्याचे गौरवोद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) खांदा कॉलनीत बोलताना काढले. ते रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि खांदा …

Read More »

अनिल देशमुखांच्या घरांवर ईडीची छापेमारी

मुंबई, नागपूर ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून नागपूरसह मुंबईच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडेदेशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसर्‍या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आणि झाडाझडती घेतली.ईडीने शुक्रवारी (दि. 25) सकाळी अनिल …

Read More »

कोरोना निर्बंध आणखी वाढणार!

राज्य सरकारचे नवे आदेश; आता सर्व जिल्हे तिसर्‍या स्तरात मुंबई ः प्रतिनिधीडेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे राज्यातील …

Read More »

अंबोली धरण भरल्याने मुरूडकर सुखावले

मुरुड तालुक्यात आतापर्यंत 883 मिलीमीटर पाऊस पडला असून फार कमी वेळेतच आंबोली धरण तुडुंब भरल्याने समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे  प्रयत्न सुरु आहेत. तथापि मुरुड तालुक्यांतील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल चार वर्षांपासून बंद असल्याने  हजारो शेतकर्‍यांना कालव्याचे …

Read More »