Breaking News

Ramprahar Reporters

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

मोदी सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामोदी सरकारने देशातील शेतकर्‍यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचा पोलिसांचा डाव फसला

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व शेतकर्‍यांच्या बायकामुलांसह त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची …

Read More »

माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए-2च्या काळात केंद्रात मंत्रिपदी राहिलेले यूपीतील वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी बुधवारी (दि. 9) भाजपचा …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी गुरुवारी मानवी साखळी आदोलन

विमानतळ कृती समिती वेधणार सरकारचे लक्ष पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसींसह विविध समाजातील जनतेच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठकही अयशस्वी ठरली …

Read More »

रायगडला पावसाने झोडपले आज अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्‍या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.रायगड …

Read More »

‘पोस्को’च्या सांडपाण्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित

कडापे ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधीपोस्को स्टील कंपनीतील केमिकल मिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. या दुषीत पाण्यामुळे कडापे (ता. माणगाव) सह अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कडापे ग्रामपंचायतीचे …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील पुनर्वसनाकडे दुर्लक्ष?

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन होण्यासाठी 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती,  मात्र पोलादपूर तालुक्यात पुनर्वसनाला हरताळ फासला गेल्याने आपत्तीग्रस्तांना या कायद्यामुळे अद्याप न्याय मिळाला नसल्याची परिस्थिती कायम आहे.पोलादपूर तालुक्यातील 25 गावांना पूर आणि दरडींचा धोका असल्याचे आपत्कालीन यंत्रणेने जाहीर केले आहे, मात्र पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांमध्ये प्रचंड …

Read More »

लोकसेवेचं संचित म्हणजे दि. बा. पाटील

प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल नवी मुंबई हे नाव डोळ्यापुढे आल्यावर टोलेजंग इमारती, नियोजनबद्ध रस्ते डोळ्यापुढे येतात. संपत्ती आणि सुबत्तेच्या या डोळे दिपवणार्‍या महानगरीच्या निर्मितीसाठी रायगड व ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केलेला त्याग क्वचितच सर्वांच्या लक्षात असेल. 21व्या शतकाच्या प्रारंभी सिडकोने उभारलेले नवी मुंबई शहर भव्य जरूर आहे, मात्र या शहराखालच्या जमिनीच्या …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी मर्यादित आहे.आठ गटांमध्ये होणार्‍या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास 5555 रुपये, द्वितीय 3333 हजार रुपये, तृतीय 2222 रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 1111 रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह अशी …

Read More »

किल्ले रायगडावर तरुणांचा धुडगूस

महाड ः प्रतिनिधीकिल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद असतानाही काही तरुणांनी जबरदस्ती महादरवाजा उघडून गडावर प्रवेश केला, तसेच त्यांना अटकाव करणार्‍या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाड पोलिसांनी मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून तरुणांना सोडून दिले.संपूर्ण महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेला किल्ले रायगड हे तमाम मराठी माणसांचे श्रद्धास्थानही आहे. याच …

Read More »