Breaking News

Ramprahar Reporters

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये …

Read More »

शेअर बाजारात तेजी असताना घ्यावयाची काळजी

शेअर बाजारात तेजी असताना त्याचा बोलबाला सुरु होतो आणि त्यात अनेक नवे गुंतवणूकदार अडकतात. सध्या बाजारात अशीच तेजी असून एक कोटींच्यावर गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. शेअर बाजारात आज अनेक कारणांनी परतावा मिळत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी ही घ्यावीच लागते.सध्या शेअर बाजार तेजीत आहे. आज ना उद्या, तो कोसळेल …

Read More »

संपत्ती निर्मितीचा नवा खेळ आणि खेळाचे नवे नियम!

नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला …

Read More »

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली, गौरवशाली आंदोलनात पहिल्या दिवशी दोन जण हुतात्मा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…16 जानेवारीच्या आंदोलनाचे निरोप तातडीने 15 तारखेला रातोरात सर्वत्र गेले होते. निरोप मिळताच …

Read More »

मराठा क्रांती मूक आंदोलन वादळापूर्वीची शांतता

संभाजीराजेंचा इशारा पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत आता संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची हाक दिली आहे. 16 जूनला कोल्हापूरमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी इशारा दिला आहे.संभाजीराजे यांनी ही पोस्ट शेअर करताना …

Read More »

दिलासा! रायगडातील 251 गावे झाली कोरोनामुक्त

अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, प्रशासनाने गावपातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील एक हजार 912 महसूली गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली असून या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक बाब असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील सेंट्रल स्कूलच्या नवीन इमारत वास्तूचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील सेंट्रल स्कूलच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले होते. या नूतन वास्तूचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इमारतीचे काम पाहून चांगली वास्तू उभी राहिल्याने समाधान व्यक्त केले.या सोहळ्याला …

Read More »

जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर

राज्यातील अनलॉकला आठवडा पूर्ण मुंबई ः प्रतिनिधीअनलॉकनंतर शुक्रवारी (दि. 11) राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 5 जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची …

Read More »

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे सावट

10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी पुणे : प्रतिनिधीमहाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या संकटात असणार आहे. यंदा फक्त 10 मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात वारीसंदर्भात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा …

Read More »