शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीसंपूर्ण राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करीत राज्य सरकारने काही निर्बंध घालत गुरुवारी (दि. 11)शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली होती. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य सरकारने …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. …
Read More »पनवेलमध्ये रंगणार डॉक्टरांचे क्रिकेट सामने
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) पनवेलमध्ये डॉक्टरांचे क्रिकेट सामने रंगणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे थोडासा विरंगुळा म्हणून ह्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची रायगड डॉक्टर्स प्रीमियर लीग तसेच महिला डॉक्टरांसाठी …
Read More »अलिबागेत सायक्लोथॉनचे आयोजन
अलिबाग ः प्रतिनिधीमाझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अलिबाग येथे शुक्रवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग व अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत …
Read More »बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये सहा क्रिकेटपटू नापास
वर्ल्डकपमधून बाहेर होण्याचा धोका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील 10 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे दिसले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी बीसीसीआयने याची गंभीर दखल घेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतर्कतेच्या दृष्टीने खेळाडूंची टाइम ट्रायल टेस्ट घेणार असल्याचे स्पष्ट …
Read More »‘ज्यो रूट फलंदाजीतील सर्व विक्रम मोडेल’
लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा फिरकीचा यशस्वी सामना करणारा देशाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी नोंदविलेले सर्व विक्रम तो मोडीत काढेल, असे भाकीत माजी कर्णधार नासिर हुसेन याने नुकतेच केले. रूटने चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात 218 धावांची दमदार खेळी केली. स्काय स्पोर्ट्ससाठी लिहिलेल्या स्तंभात नासिर …
Read More »कुंबळेंच्या क्रिकेट समितीवर कोहलीचा निशाणा
चेन्नई ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे भारताचे अलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने अनिल कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीवर निशाणा साधला आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी फार टेस्ट खेळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांमध्ये बदल केले. …
Read More »दुसर्या कसोटीत अँडरसनला विश्रांती
चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणदणीत विजय झाला. भारतातील इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचे द्विशतक आणि जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने हा विजय साकारला, पण आता दुसर्या कसोटीत अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी याबाबतचे …
Read More »भारतीय संघ दुखापतींच्या फेर्यात; पाच खेळाडू अनफिट
चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसर्या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, पण भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेर्यांमध्ये अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्काच असेल. परिणामी भारतीय संघासमोर आता जास्त …
Read More »शेकडोहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांकडून हत्या -अमित शाह
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 11) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper