Breaking News

Ramprahar Reporters

लस येत नाही तोवर कोरोनाशी लढा सुरूच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. …

Read More »

खालापुरात आढळला 11 फुटी अजगर

मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्‍यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्‍यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या …

Read More »

रायगड पोलीस दलातील 444 जणांची कोरोनावर मात

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या …

Read More »

कामोठ्यातील व्यापार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपकडे अकर्षित होत आहे. अशाच प्रकारे कामोठे येथील व्यापारी बांधवांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 20) ‘कमळ’ हाती घेतले.कामोठे येथील व्यापारी बांधवांनी देशाचे कणखर व यशस्वी …

Read More »

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा परतीचा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा …

Read More »

गतवर्षीच्या भूमिकेची पूर्तता करण्याची सरकारकडे संधी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फडणवीसांचा टोला उस्मानाबाद ः प्रतिनिधीमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमचे सरकार असताना शेतकर्‍यांसाठी जी भूमिका घेतली होती त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा जुना व्हिडिओ दाखवत सरकारला याची आठवण करून देत निशाणा साधला आहे.देवेंद्र …

Read More »

उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी

मुंबई : सरसकट सर्व महिलांना बुधवार (दि. 21)पासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7नंतर मुंबई लोकल सुरू असेपर्यंत सर्व महिलांना ट्रेनमधून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईत महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा …

Read More »

रायगड जिल्ह्यात 143 नवे पॉझिटिव्ह; सहा रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सोमवारी (दि. 19) नव्या 143 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 13) तालुक्यातील 90, उरण 19, पेण व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे बांधकामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर भिंत बांधण्यात येणार आहे. या बांधकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 19) शुभारंभ करण्यात आला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर ग्रामपंचायतीच्या …

Read More »

पंचनामे न करता शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत करा : डॉ. अनिल बोंडे

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. 115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील. त्या ऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकर्‍यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषिमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »