Breaking News

Ramprahar Reporters

चार राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणार्‍या प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते महामार्गाने येणार्‍या प्रवाशांचा 96 तास आधी, तर विमानाने येणार्‍या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी अहवाल निगेटिव्ह येणे …

Read More »

आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धाकटा खांदा ग्रामस्थांचा ठिय्या पनवेल : रामप्रहर वृत्तखांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होत असलेल्या प्रकल्पात आश्वासन देऊनही कंत्राटदाराकडून काम दिले जात नसल्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सोमवारी (दि. 23) आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी …

Read More »

जनतेची फसवणूक करणार्‍या तिघाडी सरकारचा तीव्र निषेध

वाढीव वीज बिल होळी आंदोलनाला पनवेल परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधीवाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ अशी घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकार आता मात्र राज्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारविरोधात भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 23) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार पनवेल परिसरातही आंदोलन करून …

Read More »

राज्यात पुन्हा निर्बंध?

आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई : प्रतिनिधीदिवाळीपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने पाच हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी …

Read More »

रायगडात 96 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 22) नवे 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर 79 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 10) तालुक्यातील 70, खालापूर आठ, माणगाव व रोहा प्रत्येकी चार, अलिबाग व सुधागड प्रत्येकी तीन, कर्जत दोन आणि पेण …

Read More »

अखेर जंजिरा किल्ला खुला

पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण मुरूड ः प्रतिनिधीआठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार (दि. 23)पासून येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांपासून पर्यटकांनीदक्ष राहण्याचे आवाहन करण्यात …

Read More »

आमदार रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांत केलेले काम  निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांनी धरले एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना धारेवर

राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश सुधागड ः प्रतिनिधीवाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम ठप्प आहे. या संदर्भात पाली विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार रविशेठ पाटील यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. त्यानंतर मंगळवार (दि. 24)पासून रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी सुधागड तालुक्यातील इतरही समस्यांचा …

Read More »

महाविकास आघाडीच्या बैठकीत उडाला गोंधळ

सोलापुरात शिंदे समर्थकांची नारेबाजी सोलापूर ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीच्या सोलापुरात झालेल्या बैठकीतील बॅनरवर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याचे दिसून आले. यावरून आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला, तर शिंदे समर्थकांनी या वेळी जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदवला.पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक रविवारी (दि. 22) …

Read More »

सोमवारपासून राज्यातील शाळा होणार सुरू; अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईसह काही महापालिका वगळता राज्यातील शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची लागणझाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल, असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात …

Read More »