सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे ठाकरे सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात बंड पुकारत मराठा आरक्षणावरून …
Read More »मराठा समाज घालणार ‘मातोश्री’ला घेराव
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला ’मातोश्री’बाहेर आंदोलन, तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संघर्ष समितीने पत्रकार …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू; 519 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह …
Read More »विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर
पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात
30 वाहने एकमेकांवर आदळली मुंबई : प्रतिनिधीसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका …
Read More »अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र
पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून …
Read More »नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे हात जोडो आंदोलन
नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच 6 सप्टेंबरच्या शांतता मोर्चात 34 जणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हात जोडो आंदोलन केले. गुन्हे मागे घ्या; अन्यथा आम्हाला अटक करा असा, पवित्रा या वेळी प्रकल्पग्रस्तांनी घेत …
Read More »नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन
पेण : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील …
Read More »हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …
Read More »सुधागडातील चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित
पाली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला आणि या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार आपदग्रस्तांना मदत केल्याचा दावा करीत असले तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी व ठाकूर बांधव तीन महिने उलटून गेल्यानंतरदेखील नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात आदिवासी लोक भरडून निघाले आहेत. निसर्गाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper