महिनाभरानंतरही किल्ले रायगड विजेविना महाड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने किल्ले रायगड आणि परिसरातील विजेचे पोल कोसळल्याने गेल्या एक महिन्यापासून तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसह परिसरातील गावांमध्येही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणता राजाची जर ही अवस्था असेल तर रयतेचे …
Read More »रायगडात 235 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) कोरोनाच्या 235 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 90, पनवेल ग्रामीणमधील 24, अलिबाग तालुक्यातील 19, रोहा 17, म्हसळा 16, पेण व श्रीवर्धन प्रत्येकी 15, उरण 14, खालापूर 11, मुरूड सात, कर्जत पाच आणि …
Read More »पेण एसटी स्थानकात पाणीच पाणी!
पेण : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या पेण एसटी बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून राजकीय उदासीनता आणि शासकीय वेळकाढूपणामुळे या स्थानकाचा विकास होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीची ही समस्या यंदाही कायम आहे.लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या …
Read More »राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदारकोरोना महामारीने नागरिकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेकांच्या नोकर्या गेल्या असून, कित्येक जणांच्या पगारात कपात केली गेली आहे. अशा वेळी राज्य सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना उलट शासनाचे प्राधीकरण असलेल्या महावितरणकडून नागरिकांची लूट सुरू आहे. ती थांबावी यासाठी सरकारने महावितरणला …
Read More »जिल्हाबंदी, नाकाबंदी कडक करावी
महाड : प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाड बंद हा उपाय नसून, हा बंद त्वरित शिथिल करावा आणि कडक जिल्हाबंदी लागू करून पोलीस नाकाबंदीही अधिक कडक करा, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.महाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, मात्र ठराविक मंडळी आणि व्यापार्यांनी मिळून आठ दिवस …
Read More »उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत : चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधीराज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी (दि. 7) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर …
Read More »रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 264 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) तब्बल 12 कोरोनाबळींची नोंद झाली असून, 264 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीणमधील पाच, तर पनवेल महापालिका हद्द तसेच उरण, खालापूर, पेण, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 124, अलिबाग …
Read More »महाड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड : प्रतिनिधीगेल्या चार दिवसांत महाडमध्ये अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला महाडकरांनी सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरात दारूविक्री मात्र सुरूच आहे. महाडमध्ये शुक्रवारी अचानक 14 कोरोना रुग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या …
Read More »रेवदंड्यातील चक्रीवादळग्र्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
रेवदंडा : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्य शासनाकडून अद्याप काही ठिकाणी नुकसानभरपाईचे वाटप झालेले नाही. अशाच प्रकारे रेवदंडा व थेरोंडा येथील चक्रीवादळग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेवदंडा परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील घरांची पडझड होऊन ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात बेघर …
Read More »ग्राहकांना वाढीव वीज बिले दिल्याने भाजप आक्रमक
कर्जतमध्ये शिष्टमंडळाचे महावितरणला निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात लॉकडाऊन काळामध्ये वीज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, वाढीव बिले तातडीने रद्द करून नवीन बिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन केली आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper