श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या मदतवाटपावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यातील वाद सुरूच असून, नुकसान झालेल्या नागरिकांना स्वतःच्या खिशातून किती मदत दिलीत, असा सवाल आता नवगणे यांनी तटकरेंना केला आहे. स्वतःच्या घरात मुलगा आमदार, मुलगी पालकमंत्री आणि स्वतः खासदार आहात. तिघांच्या मानधनातून जनतेला किती मदत …
Read More »रायगडात भात लावणीला वेग
अलिबाग, पेण : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाला काही प्रमाणात पुन्हा सुरुवात झाल्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, परंतु पावसाला हवा तसा जोर नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांनी पेरणी करून घेतली होती. भाताची रोपेदेखील चांगली तयार झाली, मात्र मागील …
Read More »देशातील गरिबांना आणखी पाच महिने मिळणार मोफत धान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील गरिबांना आणखी पाच महिने म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाईल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 30) केली. याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही …
Read More »खालापूरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात
दोघांचा मृत्यू, चौघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वासातच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर रस्त्यावरच आडवा मुंबईकडे जाणार्या वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.बोरघाटाच्या पायथ्याशी असणार्या ढेकू …
Read More »मुरूडमधील सरसकट बंद चुकीचा; भाजपची भूमिका
मुरूड : प्रतिनिधीमुरूड शहरात काही राजकीय पक्षांनी अनधिकृतपणे तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. गंभीर बाब म्हणजे या बंदमध्ये मेडिकल आणि दूध डेअरी यांनाही मुभा देण्यात आलेली नाही. हा सरसकट बंद चुकीचा असून, या बंदचा आम्ही निषेध करतो, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषद घेऊन …
Read More »कर्जतसह कडाव, डिकसळमध्येही कडकडीत बंद
कर्जत : प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवार (दि. 29)पासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहराबरोबरच कडाव आणि डिकसळसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.एका उत्तरकार्यात उपस्थिती दर्शविल्यामुळे 21 जणांना कोरोनाची लागण झाली. …
Read More »माणगावात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
माणगाव : प्रतिनिधीमाणगाव नगरपंचायत हद्दीत गेल्या आठ दिवसांमध्ये शासकीय कार्यालयांबरोबरच घरांतून 19 कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माणगावकरांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत पाच दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि. 29) पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण …
Read More »वीज ग्राहकांना दिलासा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तलॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता महावितरणकडून करण्यात आलेली अंदाजित वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून ग्राहकांनी वापरलेल्याच विजेची देयके देण्यात यावी आणि ही वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जा, नवीन आणि …
Read More »माणगावमध्ये अद्यापही वीजपुरवठा खंडित
ग्रामस्थ करताहेत महावितरण कर्मचार्यांना सहकार्य माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळात अनेक ठिकाणचे विद्युत खांब आणि वीजवाहक तारा पडल्या. त्यामुळे गेल्या 25 दिवसांहून अधिक काळ माणगाव तालुक्यातील काही गावे अंधारात आहेत. या गावांतील ग्रामस्थ विशेषत: तरुण वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महावितरण कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून …
Read More »राज्यात लॉकडाऊन कायम
31 जुलैपर्यंत निर्बंध लागू राहणार मुंबई : प्रतिनिधीराज्यात ’मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिनाभर लॉकडाऊन कायम राहणार असून, सध्या आहे तेच नियम लागू असतील. यात शिथिलता देण्यात आलेली नाही. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. 1 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper