Breaking News

Ramprahar Reporters

कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ

देशात दर तासाला हजारापेक्षा जास्त रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात शनिवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 27 हजार 114 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. याचाच अर्थ दर तासाला एक हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित देशात आढळून येत आहेत. यासोबतच देशात गेल्या चार …

Read More »

रायगडात 384 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाच्या 384 रुग्णांची भर पडली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 169, पनवेल ग्रामीण 54, पेण तालुक्यातील 38, उरण 30, खालापूर 28, अलिबाग 18, कर्जत 15, मुरूड 12, पोलादपूर 10, रोहा सहा, महाड दोन, तळा व श्रीवर्धन …

Read More »

पोलीस, विद्यापीठ कर्मचार्‍यांना मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटकाळात समाजासाठी झटणारे वाहतूक पोलीस, लोणेरे विद्यापीठातील कर्मचारी व गोरेगाव येथील महिला पोलिसांना माणगावमधील मुभा रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन सामाजिक संस्थेमार्फत मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे सहसंस्थापक सुशील कदम यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के, शिवम कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर माणगावचे संस्थापक भालचंद्र खाडे, लोणेरे विद्यापीठाचे प्रा. …

Read More »

चिंताजनक! रायगडात 11 कोरोनाबळी; 430 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाने नवा उच्चांक नोंदवत 11 बळी घेतले असून, 430 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 10) झाली. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील चार (महापालिका हद्द व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन), पेण दोन आणि उरण, खालापूर, कर्जत, म्हसळा व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल …

Read More »

कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू

पोलादपूर : प्रतिनिधीकशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी (दि. 10) दुसर्‍या दिवशीही ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दरम्यान मातीचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर 18 तासांनी महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ गुरुवारी रात्री 8च्या …

Read More »

कुख्यात गुंड विकास दुबेचा यूपीत एन्काऊंटर

दोन पोलीस कर्मचारीही जखमी लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणार्‍या कुख्यात गुंड विकास दुबे याचा शुक्रवारी (दि. 10) सकाळी विशेष पोलीस पथकाने एन्काऊंटर केला. अपघातानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याचा खात्मा केला.मध्य प्रदेशमध्ये अटक केल्यानंतर पोलीस पथक दुबेला कानपूरला घेऊन येत असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. …

Read More »

दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात रिपाइंचा राज्यव्यापी एल्गार

11 जुलैचे आंदोलन यशस्वी करा : जगदीश गायकवाड पाली : प्रतिनिधीराज्यात दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सर्वांनी …

Read More »

‘दहावी, बारावी परीक्षेचा निकाल याच महिन्यात’

हिंगोली : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने …

Read More »

कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे औद्योगिक क्षेत्रासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी सूचनावजा मागणी केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.या निवेदनात …

Read More »

आम्ही जनतेकरिता राजकारण करतो

फडणवीस यांचा सत्ताधार्‍यांना टोला जळगाव ः प्रतिनिधीसत्ताधारी घरी बसले आहेत. त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौर्‍यावर कितीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणीतरी आमचे दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, तर आम्ही जनतेकरिता राजकारण करतो, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हाणला. …

Read More »