बेंगळुरू : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीची झुंज अपयशी ठरली. धोनीने या लढतीत 48 चेंडूंत 7 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली, मात्र धोनीने 19व्या षटकात …
Read More »स्कॉटलंडच्या या खेळाडूचे 25 चेंडूत शतक
स्कॉटलंड : वृत्तसंस्था स्कॉटलंड फलंदाज जॉर्ज मुंसे याने अवघ्या 25 चेंडूत शतक ठोकत ऐतिहासिक खेळी केली आहे. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनमधून खेळताना मुंसेने ही कामगिरी केली आहे. याशिवाय सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला. जॉर्ज मुंसे ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 39 चेंडूत 147 धावा …
Read More »आयपीएल फायनलची तारीख ठरली!
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या फायनलची तारीख अखेर ठरली आहे. 12 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये यंदाच्या आयपीएलची फायनल रंगेल. याआधीच्या वेळापत्रकानुसार क्वालिफायर-1 आणि फायनल ही चेन्नईमध्ये होणार होती, पण तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)ला सरकारने स्टेडियममधले बंद असलेले तीन स्टॅण्ड सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आता …
Read More »वीरू, मुरली, संजूच्या पंगतीत रहाणेने मिळविले स्थान
मुंबई : वृत्तसंस्था जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. याबरोबरच आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकणार्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले. या यादीत विराट कोहली पाच आयपीएल शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय …
Read More »विजयासह दिल्ली अव्वलस्थानी
राजस्थानवर मात दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर शिखर धवनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. पंतच्या स्फोटक खेळीने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीवर अक्षरशः पाणी फेरले. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ऋषभ पंतची (78) दणकेबाज …
Read More »पंतप्रधान मोदींचे जय किसान!
महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सम्मान योजनेचा लाभ देणार नाशिक, नंदूरबार : प्रतिनिधी भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सम्मान योजनेचा लाभ दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 22) नाशिकच्या पिंपळगाव येथे केली; …
Read More »फिर एक बार मोदी सरकार : आ. प्रशांत ठाकूर
पनवेल : हरेश साठे देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र झटून काम करीत आहेत. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने पाच वर्षांत प्रामाणिकपणे केले. त्याच वेळी दहशतवाद्यांना वेळोवेळी ठेचून पाकिस्तानला धडा शिकविला. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि सक्षम नेतृत्वासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणे …
Read More »भगव्याचे शिलेदार निवडून येतील : ना. रवींद्र चव्हाण
नेरळ : संतोष पेरणे रायगड आणि मावळ हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे आणि या लोकसभा निवडणुकीत येथील जनता अधिक भक्कमपणे युतीच्या पाठीशी उभा राहिलेली दिसेल, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ना. चव्हाण पुढे म्हणाले की, कोकणात पूर्वीपासून …
Read More »मुख्यमंत्र्यांची तोफ आज धडाडणार
कामोठ्यात जाहीर सभा; उत्सुकता शिगेला पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेले भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 वाजता कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बौद्धविहार मैदानात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग …
Read More »खासदार श्रीरंग बारणेंना पुन्हा संसदेत पाठवा -आदित्य ठाकरे
उरण : वार्ताहर 50 वर्षांत जी कामे झाली नाहीत त्याहून अधिक पाच वर्षांत झाली. काँगे्रसने भ्रष्टाचार केला, तर भाजपने पारदर्शक कारभारावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दुंगा या नीतीने देश चालविला. देशात सुरू झालेला विकास अविरतपणे चालू राहण्यासाठी संसदरत्न बहुमानाने पाच वेळा सन्मानित झालेल्या श्रीरंग बारणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper