Breaking News

Monthly Archives: September 2019

माथेरानच्या पॉईंट्सवर माहिती फलक

कर्जत : बातमीदार माथेरानच्या पॉईंट्सवर महितीफलक नसल्यामुळे पर्यटकांना त्या पॉईंटचे महत्व समजत नव्हते, यावर मात करण्यासाठी माथेरान वनविभाग सरसावले आहे. माथेरानच्या सर्व पॉईंट्सवर पॉईंटचे नाव, त्याचे वैशिष्ट्य, जंगलात आढळणारे प्राणी अशा स्वरूपातील माहिती या फलकावर दिल्यामुळे पर्यटकांना पॉईंटची मजा घेता येणार आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असून येथे पर्यटकांना हवेहवेसे वाटणारे …

Read More »

धाब्यावर ‘कडकनाथ’ला मागणी गावरान कोंबड्यांच्या सहापट भाव

खोपोली  : बातमीदार सध्या राजकिय आरोप प्रत्यारोपात कडकनाथ कोंबडा-कोंबडी हा विषय गाजत असून, ढाब्यावर काळ्या रंगाच्या कडकनाथची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बॉयलरच्या पाचपट आणि गावरान कोंबडी हंडीच्या सहापट कडकनाथ हंडीला मुंबईच्या ग्राहकांकडून मागणी असल्याचे खालापुरातील धाबा चालक सांगत आहेत. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी कडकनाथ कोंबडीचे पालन होत असले, तरी नगर …

Read More »

चिंचवली ग्रामपंचायतमध्ये लागणार हायमास्ट दिवे

कडाव : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेंतर्गत चार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. 19) सकाळी भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन …

Read More »

रोह्यातील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहारासह ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शुक्रवारी (दि. 20) भाजपचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इतर पक्षांपेक्षा भाजपची विचारधारा वेगळी आहे. भाजप कार्यकर्ता पहिले देशाचे नंतर संघटनेचे …

Read More »

प्राचार्या डॉ. सीमा कांबळे ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना दिल्ली येथे तुर्कीच्या राजदूतांच्या हस्ते ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 70 देशांतील आदर्श शिक्षकांना देण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून महाविद्यालयात …

Read More »

बेलवलीतील विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बेलवली येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या हस्ते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या प्रमुख …

Read More »

दोन मुलांच्या अहरणाचा प्रयत्न

मुरूड शहरात घबराटीचे वातावरण मुरूड : प्रतिनिधी शाळेत चाललेल्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळी तृतीयपंथींनी  केला. मात्र या मुलांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो विफल ठरला असला तरी या घटनेने मुरूडमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षा प्रदान …

Read More »

नवी मुंबईत अनधिकृत कॉल सेंटर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

पनवेल ः वार्ताहर सानपाडा, नवी मुंबई येथे एका इमारतीमध्ये अनधिकृत इंटरनॅशनल कॉल सेंटर चालत असल्याबाबत मध्यवर्ती कक्ष, गन्हे शाखेस गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखा, सहा. पोलीस आयुक्त अजय कदम गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. …

Read More »

‘स्वच्छता अभियानाने देशाचे नाव उंचावले’

कर्जत : बातमीदार स्वच्छता अभियान राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले असून या अभियानाने देशाचे नाव जगात पोहचविले आहे, त्यामुळे आपण कायमस्वरूपी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे केले. मध्यरेल्वे प्रशासनाने 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

प्रगल्भ व समर्थ नेतृत्व

एकाहून अधिकपक्षांचे बनलेले कडबोळे निश्चित ध्येयधोरणाने काम करणारे स्थिर सरकार देऊ शकत नाही हे आता सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. पूर्ण बहुमतातील सरकार कसे वेगाने आणि खंबीरपणे काम करू शकते त्याचा अनुभवही आपण सध्या केंद्रात घेतो आहोत. हे सारे अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रगतीशील जनतेने राज्यात स्थिर सरकार द्यावे हे मोदींचे …

Read More »