Breaking News

Monthly Archives: November 2019

पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती त्यांच्या जन्मभूमीत शिरढोण येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही आमदारांचे विजयाबद्दल अभिनंदन …

Read More »

‘मतदारसंघाचा विकास हाच ध्यास’

उरण : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता. उरण मतदारसंघाचा विकास करणे हा एकमेव ध्यास असल्याचा विश्वास उरण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी करून निवडून …

Read More »

खालापुरात अवैध बारवर छापा; दीड लाखाची दारू जप्त, दोघांना अटक

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कलोते धरणाच्या परिसरात असणार्‍या आलिशान बंगल्यावर धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा देशी व इलायती बनवाटीचा अवैध दारू साठा जप्त केला असून, दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खालापुरातील कलोते धरणाजवळ असलेल्या कॅम्प मॅक्स या अलिशान बंगल्यात अवैधरीत्या मेनू कार्ड छापून वाईन, व्हिस्की, …

Read More »

वडघर पुलाचे काम त्वरित पूर्ण करा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पनवेल-उरण रोडवर गाढी नदीवरील वडघर येथील दुसर्‍या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 ऑगस्ट 2016 …

Read More »

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री …

Read More »

समुद्र खवळला; ‘महा’चक्रीवादळाचा धोका!

मच्छीमारांना परत येण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबरपर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बुधवार …

Read More »

खंडाळा घटात बस अपघातात पाच ठार

मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर खालापूर, खापोली ः प्रतिनिधी पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना …

Read More »

भातशेती, आंबा पर्यटन धोक्यात

हिवाळा सुरू झाला तरी पावसाचा जाण्याचा काही पत्ता नाही. हिवाळ्यात कोकणात पर्यटन वाढते, पण पावसामुळे अजूनही पर्यटन हंगाम कोरडाच आहे. पावसामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मुरूड तालुक्यात एकंदर पाऊस आजतागायत 4500 मिलीमीटर पडूनसुद्धा खराब हवामानामुळे तालुक्यात मागील तीन …

Read More »

साहित्यातील झंझावात…गिरीजा कीर

ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही वर्षांपासूनचा गिरीजाताईंचा आणि माझा सहवास. त्या सहवासात घालवलेले अनेक क्षण. त्यांचे अंत्यदर्शन घेताना मनात उठलेले आठवणींचे वादळ, कसं व्यक्त व्हावं तेच समजत नाही. गिरीजाताईंचे व्यक्तिमत्त्वच इतकं अफाट होतं की ते शब्दांच्या चिमटीत …

Read More »

परमेश्वरालाच साकडे

यावर्षी अरबी समुद्रात आतापर्यंत चार चक्रीवादळे जन्माला आली आहेत. त्यातच एक चक्रीवादळ ओसरण्याआधी त्याच्या अवशेषांतून दुसरे मोठे चक्रीवादळ निर्माण होण्याची विरळा घटना 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात यंदा पहायला मिळाली. अचानकपणे अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढलेली संख्या आणि अधिक तीव्र स्वरुपाची दोन-दोन चक्रीवादळे निर्माण होणे हा जागतिक तापमानवाढीचाच भाग असल्याचे मत …

Read More »