विकासासाठी वनमंत्र्यांकडून 11 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर मुंबई : रामप्रहर वृत्त पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा अभयारण्याचे रूपडे आता पालटणार असून, ते जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. यासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. 21) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूर केला. यामुळे भाजप …
Read More »Yearly Archives: 2019
तळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादनाच्या प्रश्नासंदर्भात दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक बुधवारी (दि. 21) प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासोबत झाली. संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तळोजा एमआयडीसीसाठी कानपोली, …
Read More »पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या …
Read More »राजकीय सभ्यता लोप पावतेय -राम नाईक; ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्यावेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते. आचार्य अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते, पण त्यावेळी जनसंघाची परिस्थिती बघता अत्रे यांनी भूमिपूजन निमंत्रण स्वीकारले आणि त्यांनी अधिवेशनाच्या भूमीचे पूजन केले, पण आज …
Read More »महिलांनी घराचा आर्थिक कणा बनावे -ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
ठाणे : प्रतिनिधी महिलांनी घराचा अर्थिक कणा बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास तसेच महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरस 2019 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन, नेरूळ, नवी मुंबई येथे या प्रदर्शनाचे आयोजन …
Read More »श्रीवर्धन कोंडविळे समुद्र किनारी मगरीचे दर्शन
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनार्यावर बुधवारी (दि.21) सकाळी जीवंत मगर आढळल्याने पर्यटक व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. समुद्रकिनार्यावर मगर सहसा आढळत नसल्याने येथे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोंडविळे समुद्रकिनार्यावरील रेतीमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मगर चालत असल्याचे परिसरातील काही ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर या मगरीला पाहण्यासाठी गर्दी पाहण्यासाठी व …
Read More »पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत
उरण : कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून उलवा नोडमधील 40+मास्टर्स सामाजिक कला क्रीडा मंडळ उलवा नोड यांच्या माध्यमातून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापूर-सांगलीत मुसळधार पावसामुळे कधी नव्हे तो महापूर आला. या महापुरामुळे माणसं गुरेढोरे यांचा बळी गेले, तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीसाठी कला क्रीडा मंडळातर्फे …
Read More »उरणमध्ये शालोपयोगी साहित्य वाटप
उरण ः वार्ताहर उरण येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 माता रमाई महिला मंडळ बौद्धवाडी व तेजाब मस्के, उद्योजक प्रकाश ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे वह्या व शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त (बंदर विभाग) विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस …
Read More »पनवेलमध्ये रविवारी तरही मुशायरा, पुस्तक प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई व गजल ग्रुप, पनवेलच्या वतीने तरही मुशायर्याचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. बी.एड् कॉलेज सभागृह, बस स्टॉपजवळ, पनवेल येथे रविवारी (दि. 25) सायंकाळी 4 वाजता होणारा हा तरही मुशायरा गजल चळवळीतील साथी गजलकार दिवंगत लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ होणार आहे. या …
Read More »एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
उरण : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून 30 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावणार आहेत. महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper